Paris Olympics: गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आज सामना, पाहा कुठे आणि किती वाजता

मुंबई: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ला सुरूवात होऊन साधारण १० दिवस झाले आहेत. भारताने आतापर्यंत ३ पदके जिंकली आहेत. अनेक स्पर्धा संपल्या आहेत. यातच चाहत्यांच्या मनात हा सवाल नक्कीच असेल की भारताचा दिग्गज नीरज चोप्राचा सामना कधी असणार आहे ते. नीरज चोप्रा भालाफेकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करेल. चाहत्यांना त्याचा सामना ६ ऑगस्टला पाहायला मिळेल.


नीरजला पाहण्यासाठी तुम्हाला ६ ऑगस्टला टीव्ही ऑन करावा लागेल. ग्रुप एचे क्वालिफिकेशन इव्हेंट दुपारी १.५० मिनिटांनी सुरू होतील. तर ग्रुप बीचे इव्हेंट त्याच दिवशी ३ वाजून २० मिनिटांनी सुरू होतील.


जर नीरज क्वालिफिकेनशन राऊंडमध्ये क्वालिफाय करतो तर ८ ऑगस्टला फायनलमध्ये तो परफॉर्म करू शकतो. हे फायनल राऊंड ८ ऑगस्टला ११ वाजून ५५ मिनिटांनी सुरू होतील. नीरज चोप्राशिवाय भारताकडून किशोर जेनाही भालाफेकमध्ये परफॉर्म करणार.


नीरज चोप्राशिवाय आज भारताचा हॉकी संघ अर्जेंटिनाविरुद्ध सेमीफायनलचा सामना खेळणार आहे. हा सामना रात्री १०.३० वाजता असेल.

Comments
Add Comment

मुंबईत कबड्डी स्पर्धांसाठी मैदाने होणार अल्प दरात उपलब्ध

महापालिका सभागृहात ठराव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कबड्डी हा भारतीय सांघिक खेळ असून कबड्डीची पंढरी म्हणून

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात फटकेबाजी करत इंग्लंडने मारली बाजी

कोलंबो : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ च्या सुपर एट फेरीतीली इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड हा सामना

IPL 2026 : आयपीएल कधी सुरू होणार ? हाती आली महत्त्वाची माहिती

मुंबई : मिनी ऑक्शन झाला त्यावेळी आयपीएल २०२६ ही स्पर्धा २६ मार्च २०२६ पासून सुरू होईल असे सूतोवाच बीसीसीआयने केले

Indian Deaf Cricket Team : कौतुकास्पद! भारतीय कर्णबधिर संघाच्या नावावर पहिला आशिया कप टी-२० स्पर्धेचे जेतेपद

सूर्यकुमार यादवची सेना सध्या २०२६ च्या टी-२० विश्वचषकात व्यस्त आहे. संपूर्ण देश संघाच्या विजयासाठी प्रार्थना

टीम इंडियाचा स्टार फिनिशर रिंकु सिंगच्या वडिलांचं निधन

मुंबई: टीम इंडियाचा स्टार फिनिशर रिंकु सिंग याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रिंकु सिंग गेल्या दोन दिवसांपासून

IND vs ZIM : भारताचा दणदणीत विजय; २२ वर्षाचा नाबाद ९७ ठोकणारा युवा खेळाडून कोण?, जाणून घ्या...

मुंबई: वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारतीय संघाने सुपर ८ फेरीमध्ये झिम्बाब्वे संघाचा पराभव केला आहे. भारताने ७२ धावांनी