Horoscope: ऑगस्टमध्ये या राशीच्या मुलींना मिळू शकते चांगली बातमी

  56

मुंबई: ऑगस्ट महिना मेष, मीन, वृषभ, कन्या, वृश्चिक आणि मकर राशीच्या लोकांसाठी खास असेल. ऑगस्टमध्ये या राशीच्या मुलींना धन, नोकरी आणि व्यापारात लाभ होईल.

वृषभ


ऑगस्टचा महिना वृषभ राशीच्या मुलींसाठी अतिशय शुभ मानला जात आहे. व्यवसाय आणि नोकरीच्या निमित्ताने केले जाणारे प्रवास सफल ठरतील. प्रगती होईल.

कन्या


कन्या राशीच्या स्त्रियांना ऑगस्टचा महिना शुभ ठरले. नोकरीतील बदलाच्या इच्छा पूर्ण होतील. पैशांच्या समस्येपासून सुटका मिळेल. लक्ष्मीची कृपा राहील.

मकर


मकर राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिन्यात कोणत्याही नव्या प्रोजेक्टची जबाबदारी घेण्याची संधी मिळू शकते. यामुळे करिअरमध्ये चांगले यश मिळेल.

वृश्चिक


वृश्चिक राशीच्या लोकांसाठी ऑगस्टचा महिना मंगलकारी ठरेल. या महिन्यात वृश्चिक राशीच्या अविवाहित लोकांचे लग्न ठरू शकते. तसेच लाईफपार्टनरसोबत नातेसंबंध चांगले होतील.

मेष


ऑगस्टचा महिना मेष राशीच्या व्यक्तींसाठी विशेष असणार आहे. गुंतवणूक केल्याने धनलाभाचे योग बनतील. रोजगार मिळेल. वैवाहिक जीवनात सुख-शांती राहील.

मीन


ऑगस्ट महिन्यात मीन राशीच्या लोकांची कामे वेळेत पूर्ण होतील. तसेच नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. संपत्तीतून लाभ होतील. जे लोक दीर्घकाळ करिअर अथवा बिझनेसच्या शोधात होते त्यांना मनासारखी संधी मिळेल.
Comments
Add Comment

दापोलीत मुसळधार पाऊस, मुरुडमध्ये पाणी भरलं, 20 ते 25 घरांचा संपर्क तुटला, खेड दापोली रस्ता बंद

दापोली शहरात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांत पाणी साचण्याची स्थिती निर्माण झाली आहे. शहरातील नाले

कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज

मध्य भारतावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे आणि याच्या प्रभावामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र (प्रामुख्याने

नेपाळच्या पंतप्रधानांना भारत दौऱ्याचे निमंत्रण

काठमांडू : नेपाळच्या दोनदिवसीय दौऱ्यावर असलेले भारतीय परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी रविवारी पंतप्रधान के.

मुंबईत मुसळधार पाऊस, मुंबईसह कोकणात रेड अलर्ट, पुढील 3 – 4 तास महत्वाचे, सखल भागात पाणी साचलं, रेल्वे वाहतुकीवर परिणाम

राज्यात मुसळधार पावसाने अनेक जिल्ह्यांना तडका दिला असून पुढील ३ ते ४ तासांत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड,

उपाशी पोटी खा ही ५ फळे, मिळतील अनेक फायदे

मुंबई : सकाळी उपाशी पोटी फळे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते, पचनक्रिया सुधारते

चीनचे परराष्ट्र मंत्री आजपासून भारत दौऱ्यावर, सीमावाद आणि द्विपक्षीय संबंधांवर होणार चर्चा

नवी दिल्ली: चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी आजपासून (सोमवार, १८ ऑगस्ट) तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. या