Shani Dev: शनी देवाच्या सरळ चालीने या राशींना होणार जबरदस्त फायदा

मुंबई: शनी सगळ्यात धीमी गतीने चालणारा ग्रह आहे. शनिच्या चालीमध्ये परिवर्तन झाल्यास त्याचा परिणाम इतर राशींवर होत असतो. काही राशींसाठी शनी मार्गी झाल्यास शुभ परिणाम मिळतील तर काही राशींवर याचा उल्टा परिणाम पाहायला मिळू शकतो.


शनि या वेळेस कुंभ राशीमध्ये विराजमान आहे. कुंभ राशीमध्ये शनी वक्री अवस्थेत आहे. शनी २९ जून २०२४मध्ये वक्री चाल खेळत होते. शनी १३९ दिवस वक्री अवस्थेत कुंभ राशीत मार्गी होतीला. शनी १५ नोव्हेंबर २०२४ रात्री ७.१५ मिनिटांनी मार्गी होतील. दरम्यान, शनी जेव्हा सामान्य गतीने भ्रमण करतात त्याला सरळ मार्गी म्हणतात. शनीची सरळ चालीचा परिणाम अनेक राशींसाठी आनंदाची बातमी आणू शकतो.



कर्क रास


कर्क राशीच्या लोकांन शनी सरळ मार्गी झाल्यास लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे. कर्क राशीच्या लोकांवर सध्या शनीची दृष्टी आहे. शनी वक्रीनंतर मार्गी झाल्यानंतर या राशीला लाभ होईल. आर्थिक रूपाने तंगी संपेल.



वृश्चिक रास


वृश्चिक राशीच्या लोकांसाठी २०२४मध्ये १५ नोव्हेंबरनंतर शनी मार्गी झाल्याने लाभ होणार आहे. दीर्घकाळापासून आर्थिक आणि मानसिक तणावात असलेले वृश्चिक राशीचे लोकांचा त्रास संपणार आहे.



मकर रास


मकर राशीच्या लोकांना १५ नोव्हेंबर २०२४ म्हणजेच शनी मार्गी झाल्याने लाभ होऊ शकतो. मकर राशीच्या लोकांवर सध्या साडेसाती सुरू आहे.



कुंभ रास


शनी यावेळेस कुंभ राशीत विराजमान आहे. या राशीमध्ये शनी वक्री अवस्थेत आहे. शनी मार्गी झाल्याने कुंभ राशींचे नशीब उघडू शकते. आर्थिक, मानसिक आणि शारिरीक समस्या संपून जातील.



मीन रास


मीन राशीच्या लोकांवर सध्या साडेसाती सुरू आहे. शनीची सरळ चाल मीन राशींना लाभदायक ठरू शकते. या राशींच्या समस्या लवकरच संपणार आहेत.

Comments
Add Comment

काळाराम मंदिरात सामुहिक रामरक्षा पठण

नाशिक : नाशिकच्या श्री काळाराम संस्थानतर्फे सुरू असलेल्या वासंतिक नवरात्र महोत्सव २०२६ मध्ये रविवारची सकाळ

नाशिक - जिल्हाधिका-यांनी घेतला सप्तशृंग गड येथे तयारीचा आढावा

नाशिक : वणी गडावरील चैत्र यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज सकाळी सप्तशृंग गड

कोल्हापूरचा धान्य महोत्सव; ‘मिलेट रॅली’ ला उदंड प्रतिसाद

कोल्हापूर : शेतकऱ्यांनी पिकवलेला दर्जेदार शेतीमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने कृषी विभागाच्या

‘विकसित भारता’च्या दिशेने वाटचाल करताना ‘स्वस्थ भारत’ घडवणेही तितकेच महत्त्वाचे - उपराष्ट्रपती

- उरुळी कांचन, पुणे येथे निसर्गोपचार आश्रम ८१ वा वर्धापनदिन पुणे : आजच्या वेगवान जीवनशैलीत लोक अनेकदा भौतिक

महालक्ष्मी सरस महिलांसाठी बाजारपेठेचा मोठा ब्रँड - मुख्यमंत्री

नागपूर : महालक्ष्मी सरस प्रदर्शन हे केवळ विक्रीचे ठिकाण नसून महिला बचत गटांसाठी प्रभावी बाजारपेठ म्हणून कार्य

बिग बॉसच्या घरातून वाईल्ड कार्ड स्पर्धक घेणार एक्झिट, 'या' नावाची चर्चा

बिग बॉसच्या घरातील सदस्य उत्तम खेळ खेळत असून बिग बॉस मराठीच्या 6 व्या सिझननं प्रेक्षकांमध्ये चांगलीच खळबळ उडवून