भारत पुढील टी-२० आशिया कपचे यजमानपद भूषवणार, बांगलादेशला २०२७मध्ये संधी

  61

मुंबई: भारत २०२५मध्ये होणाऱ्या टी-२० आशिया कपचे यजमानपद सांभाळणार आहे. ही स्पर्धे टी-२० वर्ल्डकप २०२६च्या एक वर्ष आधी होणार आहे.दरम्यान, आशिया कपमुळे वर्ल्डकपपूर्वी आशियाई संघाना तयारीची संधी मिळत आहे. आशियाई क्रिकेट काऊन्सिलने टी-२० आशिया कप स्पर्धेची माहिती सोमवारी दिली.


आशिया कपचा खिताब सध्या भारताकडे आहे. गेल्या ४ पैकी तीन आशिया कप भारतानेच जिंकले आहेत. २०१६ पासून आशिया कपला नेहमी वर्ल्डकपच्या तयारीच्या दृष्टीने पाहिले जाते. याच कारणामुळे आशिया कप त्या फॉरमॅटमध्ये खेळवला जातो ज्यात वर्ल्डकप स्पर्धा रंगणार आहे.


नुकताच श्रीलंकेच्या महिला क्रिकेट संघाने आशिया कपचे यजमानपद भूषवले होते. तसेच या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्यांनी भारतीय महिला क्रिकेट संघाला हरवत जेतेपद मिळवले. आशिया कप स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश, अफगाणिस्तान हे देश एकमेकांविरुद्ध खेळतात.


Comments
Add Comment

व्हीआयपींच्या उपस्थितीत रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांचा साखरपुडा संपन्न

लखनऊ : भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंह आणि समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा लखनऊ येथील द

आज होणार क्रिकेटपटू रिंकू सिंहचा साखरपुडा

लखनऊ : भारतीय क्रिकेटर रिंकू सिंह आणि समाजवादी पक्षाची खासदार प्रिया सरोज यांचा साखपुडा आज म्हणजेच रविवार ८ जून

French Open 2025 जिंकण्याचे जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले, उपांत्य फेरीत पराभव

पॅरिस : फ्रेंच ओपन २०२५ टेनिस स्पर्धा जिंकण्याचे सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले. टेनिसच्या

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Bangalore Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीवरही गुन्हा दाखल

बंगळुरू: बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात स्टार

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.