भारत पुढील टी-२० आशिया कपचे यजमानपद भूषवणार, बांगलादेशला २०२७मध्ये संधी

मुंबई: भारत २०२५मध्ये होणाऱ्या टी-२० आशिया कपचे यजमानपद सांभाळणार आहे. ही स्पर्धे टी-२० वर्ल्डकप २०२६च्या एक वर्ष आधी होणार आहे.दरम्यान, आशिया कपमुळे वर्ल्डकपपूर्वी आशियाई संघाना तयारीची संधी मिळत आहे. आशियाई क्रिकेट काऊन्सिलने टी-२० आशिया कप स्पर्धेची माहिती सोमवारी दिली.


आशिया कपचा खिताब सध्या भारताकडे आहे. गेल्या ४ पैकी तीन आशिया कप भारतानेच जिंकले आहेत. २०१६ पासून आशिया कपला नेहमी वर्ल्डकपच्या तयारीच्या दृष्टीने पाहिले जाते. याच कारणामुळे आशिया कप त्या फॉरमॅटमध्ये खेळवला जातो ज्यात वर्ल्डकप स्पर्धा रंगणार आहे.


नुकताच श्रीलंकेच्या महिला क्रिकेट संघाने आशिया कपचे यजमानपद भूषवले होते. तसेच या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्यांनी भारतीय महिला क्रिकेट संघाला हरवत जेतेपद मिळवले. आशिया कप स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश, अफगाणिस्तान हे देश एकमेकांविरुद्ध खेळतात.


Comments
Add Comment

श्रीलंका टी-२० मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर

मुंबई : वर्ल्ड चॅम्पियन भारतीय संघ अखेरीस मोठ्या विश्रांतीनंतर मैदानावर उतरणार आहे. महिला एकदिवसीय विश्वचषक

कटकमध्ये भारताचा १०१ धावांनी विजय, दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव

कटक : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी २० मालिकेत भारताने विजयाने शुभारंभ केला. भारताने कटकमध्ये झालेला सामना १०१

भारताचे द. आफ्रिकेसमोर १७६धावांचे लक्ष्य, हार्दिक पांड्याचे धमाकेदार अर्धशतक

कटक (वृत्तसंस्था) : कटकच्या मैदानात सध्या हार्दिक पांड्याच्या बॅटने आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली.

IPL 2026 Players Auction : अंतिम यादी जाहीर; ७७ जागांसाठी ३५० खेळाडूंवर बोली, त्यापैकी २४० भारतीय

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगचा २०२६ चा खेळाडू लिलाव १६ डिसेंबरला अबुधाबी येथे होणार असून, या वेळी एकूण ३५०

IPL 2026 Auction: टॉप 5 गटात 34 खेळाडूंवर लागणार बोली

IPL 2026 मिनी लिलावासाठी एकूण 350 खेळाडूंची नावं निश्चित करण्यात आलेली आहे . टॉप खेळाडूंसाठी पाच गट करण्यात आले आहेत.

Fruad In Cricket : क्रिकेटविश्वातला महाघोटाळा, एकाच पत्त्यावर आढळले १२ खेळाडू

पुद्दुचेरी : भारतीय क्रिकेटचा जागतिक पातळीवर दबदबा आहेच. बीसीसीआयची आर्थिक ताकद, आयपीएलसारख्या जगातील सर्वात