Paris Olympics 2024: पंतप्रधान मोदींनी मनूशी फोनवर केली बातचीत, पॅरिस ऑलिम्पिक मेडल जिंकण्यावर केले अभिनंदन


मुंबई: रविवारी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने कांस्यपदक जिंकले आहे. तिने हे कांस्यपदक १० मीटर एअर पिस्टोल प्रकारात जिंकले. या पद्धतीने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक मिळाले.




दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कांस्यपदक जिंकणाऱ्या मनू भाकरशी फोनवर बातचीत केले. तिचे खूप अभिनंदन केले. गेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये रायफलने दगा दिला होता. मात्र यावेळी सगळ्या समस्या दूर सारत तिने यश मिळवल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी अभिनंदन केले.




पंतप्रधान मोदी फोनवर म्हणाले, खूप-खूप अभिनंदन. तुझ्या विजयाची बातमी ऐकून खूप उत्साह आणि आनंद झाला आहे. ०.१ ने रौप्य पदक राहिले. मात्र तरीही तू देशाचे नाव रोशन केलेस. तुम्हाला दोन प्रकारचे क्रेडिट मिळत आहे. एकतर तुम्ही कांस्यपदक जिंकले आणि भारताच्या पहिल्या महिला जिने नेमबाजीत पदक मिळवलेले आहे. माझ्याकडून शुभेच्छा.




टोकियो ऑलिम्पिकमध्ये रायफलने दगा दिला होता. मात्र यावेळी सगळ्या कमतरता भरून काढल्या. मला विश्वास आहे की पुढेही तुम्ही चांगले कराल. सुरूवात चांगली आहे यामुळे उत्साह नक्कीच वाढेल आणि आत्मविश्वासही वाढेल. यामुळे देशालाही लाभ होईल. बाकी सर्व साथीदार खूश आणि आनंदी आहेत ना? तसेच खेळाडूंना योग्य सोयी-सुविधा मिळत असल्याबद्दलही त्यांनी मनू भाकरला विचारले.

Comments
Add Comment

टीम इंडिया 'यशस्वी', रो'Hit' चा विक्रम, विशाखापट्टणममध्ये भारताने साजरा केला मालिका विजय

विशाखापट्टणम : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात विशाखापट्टणम येथे झालेला निर्णायक एकदिवसीय सामना भारताने

भारताने दक्षिण आफ्रिकेचा डाव ४८ व्या षटकात गुंडाळला, जिंकण्यासाठी हव्या २७१ धावा

विशाखापट्टणम : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात विशाखापट्टणम येथे निर्णायक एकदिवसीय सामना सुरू आहे. हा सामना

आयपीएलमध्ये विदेशी खेळाडूंना मिळणार केवळ १८ कोटीच!

लिलावापूर्वीच बीसीसीआयच्या नियमांचा अनेक खेळाडूंना फटका मुंबई  : आयपीएल २०२६ च्या मिनी लिलावाची सध्या तयारी

इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची विराटला ७ वर्षांनी संधी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना ६ डिसेंबर

टी-२० सामन्याची तिकीट विक्री सुरू असताना चाहत्यांवर लाठीचार्ज

कटक : भारतात क्रिकेट केवळ एक खेळ नसून तो धर्म आहे. या शब्दाची सत्यता पुन्हा एकदा ओडिशातील कटक शहरात सिद्ध झाली. ९

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण