जालना : पंढरपूर येथून वारीवरून आलेले वारकरी जालना येथून आपल्या गावाकडे जात असताना काळी पिवळी जीप विहिरीत कोसळल्याने सहा जणांचा बुडून मृत्यू झाला. या गाडीत १२ लोक असण्याची शक्यता आहे. त्यापैकी तीन जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. जालन्यातील राजूर रोड वरील तुपेवाडी फाट्याजवळ हा भीषण अपघात झाला.
तुपेवाडी जवळ या जीप वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगतच असलेल्या विहिरीत जाऊन ही जीप कोसळली. ग्रामस्थ आणि पोलिसांकडून गाडीतील प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. आतापर्यंत ६ मृतदेह हाती आली असून तीन जणांना जिवंत बाहेर काढण्यात यश आले आहे. या तिघांवर जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू…
मुंबईत महिलेसोबत नेमकं काय घडले? मुंबई : राज्यभरात दिवसेंदिवस अपघात, बलात्कार, आत्महत्या, मर्डर अशा अनेक…
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) संपूर्ण…
मुंबई: पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी…
नवी दिल्ली: बुधवारी एअर इंडिया (Air India) आणि इंडिगोसह भारतीय विमान कंपन्या श्रीनगर ते दिल्ली…
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे सात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. ही…