मुंबईच्या महिलेला शेअर मार्केटचा मोह पडला भारी, गमावले तब्बल इतके लाख रूपये

मुंबई: सायबर गुन्ह्याच्या दर दिवसाला काही ना काही केसेस समोर येत असतात. अशीच एक केस समोर आली आहे. येथे महिलेची फसवणूक करण्यात आली आहे.


महिलेला सायबर गुन्हेगारांनी काही दिवसांत पैसे डबल करणार असल्याची स्वप्ने दाखवली होती. यानंतर महिलेला ऑनलाईन ट्रेडिंगबद्दल सांगितले. ज्यातून तिला मोठी कमाई करण्याचे लालूच दाखवले.


४२ वर्षीय ही महिला या जाळ्यात अडकली आणि तिने आपले तब्बल १३ लाख रूपये गमावले. पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत महिलेने म्हटले की, ती इन्स्टाग्राम पाहत होती. यावेळेस तिला एक ऑनलाईन ट्रेडिंग स्कॅमची जाहिरात दिसली.


येथे तिला हाय रिटर्नची लालूच दाखवण्यात आली होती. येथे काही दिवसांतच तुम्हाला पैसे डबल करून मिळतील असे सांगण्यात आले होते. या जाळ्यात ही महिला अडकली आणि तिने त्यावर क्लिक केले.


मिडिया रिपोर्ट्सनुसार महिलेने जेव्हा जाहिरातीवर क्लिक केले तेव्हा तिला एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील करण्यात आले. तेथे स्टॉक मार्केटसंबंधित टिप्स दिल्या.यानंतर महिलेची फसवणूक सुरू होती. तब्बल २ महिने असे सुरू होती. यादरम्यान १२ ट्रान्झॅक्शनद्वारे १३.८३ लाख रूपये ट्रान्सफर करण्यात आले.


दरम्यान, जेव्हा महिलेने आपले काही पैसे काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला ते पैसे काढता येईना यावेळेस तिला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. महिलेने जेव्हा या प्रकरणातील डिटेल्स मागितल्या तेव्हा ३० टक्केच्या हिशेबाने तिच्याकडे ३.९० लाख रूपयांची मागणी करण्यात आली. जेव्हा तिने हे पैसे देण्यास नकार दिला तेव्हा तिला ग्रुपमधून काढून टाकण्यात आले.

Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.