पालघर : वसईचे रहिवासी असलेल्या पिता-पुत्राने पश्चिम रेल्वेच्या भाईंदर रेल्वे स्थानकामधील लोकल ट्रेनखाली उडी मारून आत्महत्या केली.
मंगळवारी सकाळी ही घटना घडल्याची माहिती रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली. पश्चिम रेल्वेच्या भाईंदर स्थानकाच्या प्लेटफॉर्म क्रं. ६ वर ही घटना घडली आहे. हरिश मेहता (६०), जय मेहता (३५) अशी आत्महत्या केलेल्या दोघा पिता-पुत्रांची नावे आहेत.
विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेनखाली उडी मारुन दोघांनी आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच भाईंदर रेल्वे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. आत्महत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. परिणामी या प्रकरणी वसई रोड जीआरपीने आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करून घटनेचा तपास सुरू केला आहे.
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…