राहुल गांधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते, काँग्रेस बैठकीत शिक्कामोर्तब

  108

नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक २०२४ च्या निकालानंतर सरकार स्थापन झाले आहे. यानंतर सातत्याने चर्चा केली जात होती की लोकसभेत विरोधी पक्षनेते म्हणून कोण असेल? अखेर या चर्चेला विराम मिळाला आहे. उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघाचे खासदार आणि काँग्रेसचे दिग्गज नेते राहुल गांधी लोकसभेत विरोधी पक्ष नेते असतील.याची घोषणा काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली आहे.


काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की राहुल गांधी लोकसभेत विरोधी पक्ष नेते असतील.हा निर्णय काँग्रेसच्या बैठकीत घेण्यात आला. याबाबत काँग्रेस संसदीय पक्षाचे चेअरपर्सं सोनिया गांधी यांनी प्रोटेम स्पीकरला पत्र लिहिले आणि सांगितले की लोकसभेत राहुल गांधी विरोधी पक्ष नेते असतील.


 


चिठ्ठी लिहून दिली माहिती - केसी वेणुगोपाल


वेणुगोपाल म्हणाले, अस्थायी अध्यक्ष भर्तृहरि महताब यांना चिठ्ठी लिहित राहुल गांधी यांची लोकसभेत विरोधी पक्ष नेते म्हणून नियुक्त केल्याची माहिती दिले. ते पुढे म्हणाले, इतर पदाधिकाऱ्यांचा निर्णय नंतर घेतला जाईल.
Comments
Add Comment

जीएसटीच्या १२ टक्के स्लॅबमध्ये बदलाची शक्यता, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी मुलाखतीत दिले संकेत

नवी दिल्ली : केंद्र सरकारने १२ टक्के जीएसटी स्लॅबमधील वस्तूंचा ५ टक्क्यांच्या स्लॅबमध्ये समावेश करण्याची तयारी

पंतप्रधान मोदी पाच देशांच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी पाच देशांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत, या दरम्यान ते ब्रिक्स शिखर

नॅशनल हेरॉल्ड : ५० लाखात बळकावली २ हजार कोटींची मालमत्ता, राहुल आणि सोनिया गांधींसंदर्भात ईडीचा कोर्टात दावा

नवी दिल्ली: नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात काँग्रेस नेत्या सोनिया आणि राहुल गांधींनी ५० लाखात २ हजार कोटींची मालमत्ता

केंद्रीय कृषीमंत्री २ दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर

नवी दिल्ली : केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान हे ३ आणि ४ जुलै रोजी

खासगी दुचाकींना बाईक टॅक्सी सेवा देण्यास केंद्र सरकारची परवानगी

नवी दिल्ली : देशात प्रथमच केंद्र सरकारने खासगी वापरासाठी नोंदणीकृत दुचाकींना राईड-हेलिंग अ‍ॅग्रीगेटर

Cloudburst Updates : एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर, भूस्खलन अन् ३० जण... हिमाचल प्रदेशात हाहाकार

हिमाचल प्रदेश : हिमाचल प्रदेशात नैसर्गिक संकटाने तेथील जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले आहे. अनेक रस्ते भूस्खलनाने बंद