Vasai Murder: वसई हत्या प्रकरणात रवीना टंडनने दिली ही प्रतिक्रिया, म्हणाली…

Share

मुंबई: मुंबईजवळील वसई भागात मंगळवारी एका तरुणाने आपल्या प्रेयसीची भररस्त्यात हत्या केली. आरोपीने लोखंडाच्या स्पॅनरने हत्या केली. आरोपीने लोखंडाच्या स्पॅनरने मुलीच्या डोक्यावर अनेक वार केले. यात त्या तरूणीचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओत स्पष्टपणे दिसत आहे की आरोपीने किती निर्दयपणे तिचा खून केला. दरम्यान, रस्त्यावरून लोक जात होते मात्र कोणीही तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. कोणीही त्याला रोखण्याचा प्रयत्न केला नाही. या व्हिडिओवर अभिनेत्री रवीना टंडनने एक्सवर शेअर करत आपला राग व्यक्त केला.

 

वसई प्रकरणात काय म्हणाली रवीना टंडन?

रवीना टंडनने एक्सवर ही पोस्ट शेअर रागात लिहिले की, तेथे उभे असलेले लोक तिला सहज वाचवू शकले असते. ही लाजिरवाणी बाब आहे. हे पाहून माझे रक्त खवळले. तिला पाहून कोणीच पुढे आले नाही. तिच्याकडे टोकदार अशी गोष्ट नव्हती. तिथे फक्त दोन लोकांनी हिम्मत दाखवायला हवी होती. या पद्धतीचे बदमाश खऱ्या जीवनात घाबरट असतात. त्यांना विरोध केल्यास ते पळून जातात. असे खोटे लोक खोट्याच्या मागे लपतात.

रोड रेजच्या आरोपामुळे रवीना चर्चेत

रवीना टंडन गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. रवीनाचा व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत होता. यात गर्दीने तिला घेरले होते आणि अभिनेत्रीवर रोड रेजचा आरोप लावला होता.

Recent Posts

Delta Plane Catches Fire : ऑर्लँडो विमानतळावर डेल्टा विमानाला आग, २८२ प्रवासी थोडक्यात बचावले

ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…

21 minutes ago

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला आपल्या राशीनुसार खरेदी करा या गोष्टी, मिळतील भरपूर लाभ

मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…

1 hour ago

LSG vs DC, IPL 2025: ऋषभ पंत घरच्या मैदानावर दिल्लीला रोखणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…

2 hours ago

Heat wave: उष्णतेच्या लाटेपासून असा करा बचाव…जाणून घ्या या टिप्स

मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…

2 hours ago

कोकण रेल्वेने प्रवास करण्याआधी हे जरूर वाचा…

कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…

3 hours ago

‘चला वाचू या! सुट्टीतील वाचनालय’, मुंबई महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम

येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…

3 hours ago