Vasai Murder: वसई हत्या प्रकरणात रवीना टंडनने दिली ही प्रतिक्रिया, म्हणाली…

Share

मुंबई: मुंबईजवळील वसई भागात मंगळवारी एका तरुणाने आपल्या प्रेयसीची भररस्त्यात हत्या केली. आरोपीने लोखंडाच्या स्पॅनरने हत्या केली. आरोपीने लोखंडाच्या स्पॅनरने मुलीच्या डोक्यावर अनेक वार केले. यात त्या तरूणीचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओत स्पष्टपणे दिसत आहे की आरोपीने किती निर्दयपणे तिचा खून केला. दरम्यान, रस्त्यावरून लोक जात होते मात्र कोणीही तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. कोणीही त्याला रोखण्याचा प्रयत्न केला नाही. या व्हिडिओवर अभिनेत्री रवीना टंडनने एक्सवर शेअर करत आपला राग व्यक्त केला.

 

वसई प्रकरणात काय म्हणाली रवीना टंडन?

रवीना टंडनने एक्सवर ही पोस्ट शेअर रागात लिहिले की, तेथे उभे असलेले लोक तिला सहज वाचवू शकले असते. ही लाजिरवाणी बाब आहे. हे पाहून माझे रक्त खवळले. तिला पाहून कोणीच पुढे आले नाही. तिच्याकडे टोकदार अशी गोष्ट नव्हती. तिथे फक्त दोन लोकांनी हिम्मत दाखवायला हवी होती. या पद्धतीचे बदमाश खऱ्या जीवनात घाबरट असतात. त्यांना विरोध केल्यास ते पळून जातात. असे खोटे लोक खोट्याच्या मागे लपतात.

रोड रेजच्या आरोपामुळे रवीना चर्चेत

रवीना टंडन गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. रवीनाचा व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत होता. यात गर्दीने तिला घेरले होते आणि अभिनेत्रीवर रोड रेजचा आरोप लावला होता.

Recent Posts

या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…

8 hours ago

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…

8 hours ago

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

9 hours ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

10 hours ago

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…

10 hours ago

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

11 hours ago