Vasai Murder: वसई हत्या प्रकरणात रवीना टंडनने दिली ही प्रतिक्रिया, म्हणाली...

मुंबई: मुंबईजवळील वसई भागात मंगळवारी एका तरुणाने आपल्या प्रेयसीची भररस्त्यात हत्या केली. आरोपीने लोखंडाच्या स्पॅनरने हत्या केली. आरोपीने लोखंडाच्या स्पॅनरने मुलीच्या डोक्यावर अनेक वार केले. यात त्या तरूणीचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


या व्हिडिओत स्पष्टपणे दिसत आहे की आरोपीने किती निर्दयपणे तिचा खून केला. दरम्यान, रस्त्यावरून लोक जात होते मात्र कोणीही तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. कोणीही त्याला रोखण्याचा प्रयत्न केला नाही. या व्हिडिओवर अभिनेत्री रवीना टंडनने एक्सवर शेअर करत आपला राग व्यक्त केला.


 


वसई प्रकरणात काय म्हणाली रवीना टंडन?


रवीना टंडनने एक्सवर ही पोस्ट शेअर रागात लिहिले की, तेथे उभे असलेले लोक तिला सहज वाचवू शकले असते. ही लाजिरवाणी बाब आहे. हे पाहून माझे रक्त खवळले. तिला पाहून कोणीच पुढे आले नाही. तिच्याकडे टोकदार अशी गोष्ट नव्हती. तिथे फक्त दोन लोकांनी हिम्मत दाखवायला हवी होती. या पद्धतीचे बदमाश खऱ्या जीवनात घाबरट असतात. त्यांना विरोध केल्यास ते पळून जातात. असे खोटे लोक खोट्याच्या मागे लपतात.



रोड रेजच्या आरोपामुळे रवीना चर्चेत


रवीना टंडन गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. रवीनाचा व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत होता. यात गर्दीने तिला घेरले होते आणि अभिनेत्रीवर रोड रेजचा आरोप लावला होता.

Comments
Add Comment

'आशा' सेविकेच्या संघर्षाची कथा लवकरच पडद्यावर! रिंकूचा आगामी चित्रपट डिसेंबरमध्ये येणार भेटीला

मुंबई: ‘सैराट’ मधील ‘आर्ची’ या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण करणारी रिंकू राजगुरू पुन्हा एकदा नव्या

दिल्लीमध्ये खास भेट! नितीन गडकरींच्या हातून संकर्षणला खास पुस्तक भेट

दिल्ली : अभिनय, लेखन आणि कवितांमधून रसिकांची मनं जिंकणारा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे अलीकडेच दिल्ली दौऱ्यावर होता.

Vicky Kaushal : विकी कौशलचा मोठा खुलासा! म्हणाला...'वेळ जवळ आलीय', बाळाच्या आगमनाबाबत दिली मोठी हिंट

मुंबई : बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असलेल्या कपल्सपैकी एक विकी कौशल (Vickey Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) लवकरच आईबाबा होणार

७ वर्षांनी लहान अभिनेत्यासोबत जेनिफर विंगेट रोमान्स करणार?

मुंबई: सोनी टीव्हीचा लोकप्रिय आणि थ्रिलिंग शो 'बेहद' आता तिसऱ्या सीझनसह प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची

महाभारतामध्ये कर्णाची भूमिका करणारे पंकज धीर काळाच्या पडद्याआड! वयाच्या ६८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई: बी. आर. चोप्रा यांच्या महाभारत या टीव्ही मालिकेत कर्णाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर यांचे

'मनाचे श्लोक' नाही! आता 'तू बोल ना' म्हणायचे, दिग्दर्शक मृण्मयीने जाहीर केले नवे नाव

मुंबई: अभिनेत्री मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित 'मनाचे श्लोक' या चित्रपटाच्या शीर्षकावरून वाद निर्माण झाला होता.