उद्यापासून सुरू होताय जूनचा नवा आठवडा, लक्ष्मी माता या राशींना देणार धन

मुंबई: जूनचा पहिल्या आठवड्याला उद्यापासून म्हणजेच सोमवारपासून सुरूवात होत आहे. ३ जून ते ९ जूनपर्यंत हा आठवडा असणार आहे. ज्योतिषाचार्यांच्या मते हा आठवडा चार राशींसाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे. या आठवड्यात अनेक महत्त्वाच्या घटना घडणार आहे. त्याचा परिणाम राशींवर होणार आहे.

या राशींना या आठवड्यात धनलाभ होण्याची शक्यता आहे. सोबतच करिअरमध्ये नव्या उंची या राशीच्या व्यक्तीच्या गाठतील. जाणून घेऊया या राशींबद्दल...

सिंह रास


या आठवड्यात सिंह राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. शुभ आणि मंगल कार्ये पार पडू शकतात. करिअरमध्ये चांगली वाढ होईल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीत चांगली कामगिरी करतील.

कन्या रास


कन्या राशीच्या लोकांसाठी हा नवा आठवडा चांगला जाणार आहे. आरोग्य चांगले राहील. आर्थिक स्थिती उत्तम राहील. कोणतीही नवी जबाबदारी मिळू शकते ज्यामुळे लाभ होईल.

तूळ रास


तूळ राशीच्या लोकांना हा आठवडा नक्कीच काहीतरी धनलाभ मिळवून देण्याची शक्यता आहे. करिअर चांगले राहील. यामुळे आर्थिक वाढ होईल. बिझनेसमध्ये चांगले लाभ मिळतील.

वृश्चिक रास


हा आठवडा वृश्चिक राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. आरोग्य चांगले राहील. धनलाभ होईळ. नव्या कामाची सुरूवात करू शकता. नव्या लोकांच्या भेटीगाठी होतील.
Comments
Add Comment

पिवळ्या आणि काळ्या मनुका, आरोग्याला कोणत्या जास्त फायद्याच्या ?

मुंबई : मनुका आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. लोक अनेकदा सकाळी रात्री भिजवलेले मनुका खातात, ज्यामुळे

माझ्या विजयात प्रतिका रावलचाही समान हक्क! स्मृती मानधनाच्या एका वाक्याने चाहते खूश

नवी मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीसाठी रविवार, २३ ऑक्टोबर रोजी भारत विरूद्ध न्यूझीलंड

एकाच कुटुंबातील पाचजणांनी केला सामुहिक आत्महत्येचा प्रयत्न, एकाचा मृत्यू! पनवेलमधील धक्कादायक घटना

पनवेल: पनवेलमध्ये एका कुटुंबाने सामुहिक आत्महत्या करत स्वत:ला संपण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आता दहा पदरी! 'एमएसआरडीसी' लवकरच राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवणार

मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाचे आठऐवजी दहा पदरीकरण

छट पूजेसाठी मुंबई महापालिका यंत्रणा सज्ज; मंत्री लोढा यांच्यासह भाजप नेते घेणार तयारीचा आढावा

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगर परिसरात मोठ्या संख्येने उत्तर भारतीय लोक राहतात. त्यामुळे येत्या २७ आणि २८ ऑक्टोबरला

वरळी कोळीवाड्याची किनारपट्टी होणार चकाचक, दिवसाला किती खर्च होतो माहीत आहे का?

मुंबई (खास प्रतिनिधी) : वरळी कोळीवाडा समुद्र किनाऱ्याची स्वच्छता राखण्याकरता यापूर्वी नियुक्त करण्यात आलेल्या