Skin Care Tips: आंघोळीनंतर लगेचच चेहऱ्यावर लावा ही गोष्ट, मॉश्चरायजरची गरज नाही

Share

मुंबई: तुम्हालाही चेहरा विनाडाग आणि सुंदर हवा आहे. तर दररोज आंघोळीनंतर कोरफडीचा गर चेहऱ्याला लावा. यामुळे अनेक फायदे होतात.

चेहऱ्याची सुंदरता वाढवण्यासाठी तुम्ही कोरफडीच्या गराचा वापर करू शकता. प्रत्येकाला सुंदर दिसावेसे वाटते. अशातच तुम्ही आंघोळीनंतर या गोष्टीचा वापर करू शकता. कोरफडीचा गर तुम्हाला हायड्रेट करण्यास मदत करते.

कोरफडीच्या गरामध्ये अँटीऑक्सिडंट आणि व्हिटामिन असतात. जे त्वचेला निरोगी ठेवतात. आंघोळीनंतर चेहऱ्यावर कोरफडीचा गर लावा आणि सुकू द्या.

सकाळी आंघोळीनंतर चेहऱ्यावर कोरफडीचा गर लावल्याने चेहऱ्यावर डाग, धब्बे दूर होतात. यामुळे डेड स्किन दूर होते आणि त्वचेवरील अॅलर्जी दूर होते.

Tags: Skin Care

Recent Posts

साहित्यभूषण पुरस्कारासाठी आता दहा लाख रुपये देणार : उदय सामंत

रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…

32 minutes ago

मुख्यमंत्री सचिवालयात लवकरच पीजीआरएस प्रणाली

नागपूर:  विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…

1 hour ago

नॅशनल पार्कमधील मिनी ट्रेन सुरू होणार

बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…

1 hour ago

मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारात ६२६ अर्ज

नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…

2 hours ago

‘प्रधानमंत्री जनधन योजना’चे अभूतपूर्व जागतिक यश!

प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…

8 hours ago

ट्रम्प टॅरिफ अनर्थ…

उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…

8 hours ago