Heat Wave: हाय बीपी आणि शुगरच्या रुग्णांनी उन्हाळ्यात घ्या खास काळजी

  153

मुंबई: यंदाच्या वर्षी एप्रिलच्या शेवटीपासून कडक उन्हाळा सुरू झाला आहे. मेमध्ये तर लोकांचे हाल झाले आहेत. कडक उन्हामुळे शरीरातून घामाच्या धारा निघत आहे. वाढत्या तापमानाचा शरीरावरही मोठा परिणाम होत आहे.


या मोसमात डायबिटीज आणि हाय बीपीच्या रुग्णांनी थोडी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. या भयानक उन्हाळ्यामध्ये शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ शकते. केवळच इतकंच नव्हे तर ब्लड शुगर लेव्हलही वेगाने वाढू शकते. अशातच शरीरात इलेक्ट्रोलाईट्सचा बॅलन्स राखणे गरजेचे आहे.


वेळेनुसार बीपी चेक करत राहा. तसेच शुगर कंट्रोलमध्ये आहे की नाही हे ही तपास राहा. शरीरात जास्त गरम वाटू नये म्हणून लिंबू पाणी पित राहा. बीपी आणि शुगर दोन्ही कंट्रोलमध्ये राहील. साखर आणि मीठाचे पाणी पित राहा.


हंगामी फळे खा. हे आरोग्यासाठी चांगले आहे. यामुळे शरीरात नॅच्युरल पद्धतीने पाण्याची भरपाई होते. शरीरात पाण्याची कमतरता होत नाही.

Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता