Paresh Rawal : मतदान न करणाऱ्यांना शिक्षा व्हायला हवी!

  86

अभिनेते परेश रावल यांनी व्यक्त केलं परखड मत


मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha 2024 elections) आज राज्यात पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान सुरु आहे. मात्र, मतदान (Voting) संथ गतीने सुरु असल्याची चिन्हे आहेत. अनेक ठिकाणी मतदान केंद्रावर सुविधा उपलब्ध नसल्याने, तसेच ईव्हीएम मशीनमधील बिघाडामुळे मतदारांचा खोळंबा झाला आहे. या समस्यांचा सामना करत अनेक कलाकारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तसेच इतरांना मतदान करण्याचं आवाहनही केलं आहे. त्यातच ज्येष्ठ अभिनेते परेश रावल (Paresh Rawal) यांनी मतदान न करणाऱ्यांबाबत परखड मत मांडलं आहे.


परेश रावल यांनी स्वतः मतदान केल्यानंतर इतर मतदारांना घराबाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, "जे लोक मतदान करत नाहीत आणि नंतर तक्रार करतात की सरकार हे करत नाही, ते करत नाही. तेव्हा सरकार नाही तर ते लोक जबाबदार असतात, कारण त्यांनी मतदान केलं नाही. मतदान न करणाऱ्यांसाठी काही तरतुदी असायला हव्यात, जसे की कर वाढवणे किंवा काही अन्य शिक्षा", असं मत त्यांनी व्यक्त केलं.




Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.