मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha 2024 elections) आज राज्यात पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान सुरु आहे. मात्र, मतदान (Voting) संथ गतीने सुरु असल्याची चिन्हे आहेत. अनेक ठिकाणी मतदान केंद्रावर सुविधा उपलब्ध नसल्याने, तसेच ईव्हीएम मशीनमधील बिघाडामुळे मतदारांचा खोळंबा झाला आहे. या समस्यांचा सामना करत अनेक कलाकारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तसेच इतरांना मतदान करण्याचं आवाहनही केलं आहे. त्यातच ज्येष्ठ अभिनेते परेश रावल (Paresh Rawal) यांनी मतदान न करणाऱ्यांबाबत परखड मत मांडलं आहे.
परेश रावल यांनी स्वतः मतदान केल्यानंतर इतर मतदारांना घराबाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, “जे लोक मतदान करत नाहीत आणि नंतर तक्रार करतात की सरकार हे करत नाही, ते करत नाही. तेव्हा सरकार नाही तर ते लोक जबाबदार असतात, कारण त्यांनी मतदान केलं नाही. मतदान न करणाऱ्यांसाठी काही तरतुदी असायला हव्यात, जसे की कर वाढवणे किंवा काही अन्य शिक्षा”, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
नवी दिल्ली : टोमॅटोच्या दरात मोठी (Tomato Price Hike) वाढ झाली आहे. टोमॅटो उत्पादक राज्यांमध्ये…
दर्शन रांगेतील भाविकांना मोठा दिलासा पंढरपूर : आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) आता जवळ येऊ लागली…
आता कंपन्यांना द्यावी लागणार मोठ्या अक्षरात माहिती मुंबई : एफएसएसआयचे (FSSAI) अध्यक्ष अपूर्व चंद्र यांच्या…
वरळीत महिलेला चिरडणारा 'तो' कारचालक शिवसेना शिंदे गटाच्या उपनेत्याचा लेक कायद्यासमोर सर्वांना समान वागणूक :…
परिसरात धुराचे लोट डोंबिवली : डोंबिवलीमधील एमआयडीसी (Dombivali MIDC Fire) परिसरातील अग्नितांडवाच्या घटना सातत्याने वाढत…
DYSP शंकर काळे यांच्या निलंबनाची शक्यता? रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांची पवित्र भूमी म्हणून रायगड…