Lok Sabha Elections 2024: निवडणूक आयोगाची कारवाई, आतापर्यंत जप्त केले तब्बल ८८८९ कोटी

नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक २०२४च्या(loksabha election 2024) पाचव्या टप्प्याचे मतदान २० तारखेला होणार आहे. यातच निवडणूक आयोगाने निवडणुकीदरम्यान मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर केला जातो. यासाठी निवडणूक आयोगाकडून मोठी कारवाई केली जात आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीदरम्यान अवैध पैसे, नशेसाठीचे पदार्थ जप्त करण्याचा रेकॉर्ड बनवला आहे.


आयोगाने दिलेल्या माहितीनुसार निवडणुकीदरम्यान जप्त केलेल्या गोष्टींचा आकडा ८८८९ कोटी रूपयांपर्यंत पोहोचला आहे. यात ४५ टक्के जप्त केलेल्या गोष्टी औषधे आहेत. निवडणूक आयोगाने केलेल्या कारवाईत ८८८९ कोटी रूपये जप्त केले आहेत. यात निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे की निवडणुकीच्या दरम्यान जप्तीचा हा आकडा ९ हजार कोटी रूपये पार होईल. ४५ टक्के जप्ती ही ड्रग्स आणि नशेच्या पदार्थांची आहे. यावर आयोगाचे विशेष लक्ष आहे.



जप्त केलेल्या गोष्टींमध्ये ४५ टक्के नशेबाज औषधे


निवडणूक आयोगाच्या मते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने लोकसभा निवडणुकीच प्रलोभने देणाऱ्यांवर कडक करावाई केली जात आहे. या दरम्यान, निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक अवैध धन, नशेबाज पदार्थ, फ्री बीज आणि महागड्या धातूंचे जप्त करण्याचा रेकॉर्ड केला आहे.


गेल्या काही वर्षात गुजरात, पंजाब, मणिपूर, नागालँड, त्रिपुरा आणि मिझोरममधील निवडणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणात जप्ती करण्यात आली. आयोगाच्या माहितीनुसार मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी गेल्या महिन्यात लोकसभा निवडणुकीची घोषणा करताना हे धनबल हे मुख्य आव्हान असल्याचे म्हटले होते.

Comments
Add Comment

गोव्याचे मुख्यमंत्री लेकीला भेटायला पुण्यात आले अन् रुग्णालयात अॅडमिट झाले, नेमकं झालं काय?

पुणे: गुढी पाडव्यानिमित्ताने आपल्या मुलीला भेटण्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत पुण्यात आले होते.

Stormy weather : वादळी हवामानाचा अनेक उड्डाणांवर परिणाम; एअरलाइनकडून प्रवाशांसाठी ट्रॅव्हल ऍडव्हायझरी जारी

नवी दिल्ली : देशातील दोन प्रमुख शहरे दिल्ली आणि बंगळुरू येथे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा

Iran-US-Israel War : इराण - कतार तणावाचा थेट भारताला फटका; वीज उत्पादन धोक्यात

मध्य पूर्वात भडकलेल्या युद्धाची झळ आता भारताच्या स्वयंपाकघरांपासून ते कारखान्यांपर्यंत पोहोचली आहे. इराणने

गुप्तचर विभाग RAW चे माजी प्रमुख काय म्हणाले; युद्धात आपण इराणची साथ...

नवी दिल्ली : पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावपूर्ण युद्धामुळे जगभरात ऊर्जा संकट गडद होत चाललं आहे. इराण,

Gudi Padwa 2026 : गुढीपाडवा, उगादीसह विविध नववर्ष सणानिमित्त पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना गुढीपाडवा, उगादी, चेतीचंद, नवरेह आणि सजिबू

२० हजार लोकांना रोजगार देणारा फॉर्म्युला गृहमंत्री अमित शाहांनी सांगितला; पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करून ४२ दिवसांत ३५ कोटी रुपये कमावले

नवी दिल्ली: पाच कोटींची गुंतवणूक, ३५ कोटींची कमाई! आणि याला फार काळ लोटलेला नाही. इतकेच नाही, तर २०,००० हून अधिक