Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठीचा प्रचार संपुष्टात

मुंबई: लोकसभा निवडणूक २०२४च्या(loksabha election 2024) पहिल्या टप्प्यासाठीचा प्रचार बुधवारी संध्याकाळी सहा वाजता संपुष्टात आला. भारतीय निवडणूक आयोगाकडून जारी करण्यात आलेल्या विधानात सांगितले की लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार नॉर्थ ईस्टमध्ये दुपारी तीन वाजता संपला होता. दर देशाच्या इतर भागांमध्ये हा प्रचार संध्याकाळी सहा वाजता संपला.


पंतप्रधान नरेंद्र मोदी आसामच्या नलबाडी येथे होते. आज त्यांची एक रॅली तेथे पार पडली. या रॅलीदरम्यान ते म्हणाले, ४ जूनला काय निकाल असेल हे स्पष्ट दिसत आहे. अशातच लोक म्हणत आहेत की चार जून, ४०० पार! पुन्हा एकदा मोदी सरकार.


काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी सहारणपूर येथे रोड शो केला. येथे त्यांनी २५ मिनिटे १.५ किमी पदयात्रा केली. त्या या दरम्यान म्हणाल्या, मी प्रत्येक ठिकाणी हेच म्हणत आहे की ही निवडणूक जनतेची असणार आहे. लोकांच्या मुद्द्यांवर असली पाहिजे. इतर नेते इकडे तिकडे ध्यान भटकवण्याचे काम करत आहे.


लोकसभा निवडणूक २०२४च्या पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल २०२४ला राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश एकूण २१ ठिकाणच्या १०२ जागांवर मतदान होणार आहे. या दरम्यान अरूणाचलमधील दोन, आसामच्या पाच, बिहारच्या चार, छत्तीसगडच्या एक, मध्य प्रदेशमधील सहा, महाराष्ट्रातील पाच, मणिपूरचे दोन, मेघालयमधील दोन, मिझोरमच्या एक, नागालँडमधील एक, राजस्थानातील १२, सिक्कीमधील एक, तामिळनाडूच्या ३९, त्रिपुरामधील एक, यूपीमधील आठ, उत्तराखंडच्या पाच, पश्चिम बंगालच्या तीन, अंदमान आणि निकोबारमधील एक, जम्मू-काश्मीरमधील एक, लक्षद्वीपमधील एक आणि पाँडिचेरीच्या एका जागेवर मतदान होणार आहे.

Comments
Add Comment

Air India Plane : एअर इंडियाचे विमान पाकिस्तानच्या हवाई हद्दीत! जाणून घ्या नेमकं काय घडलं?

नवी दिल्ली : एअर इंडिया (Air India) च्या विमानासंदर्भात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीहून अमृतसरकडे जाणारे

Indian Passport : पासपोर्टधारकांसाठी महत्त्वाची बातमी; MEA ने नागरिकत्वाबाबत दिले स्पष्टीकरण

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट (Indian Passport) हा नागरिकत्वाचा (Citizenship) पुरावा नसून तो केवळ आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी (International Travel)

Pharmacy Sector: 'औषधनिर्माता भरती, पदोन्नती आणि सेवा नियम २०२५' लागू

नवी दिल्ली :  देशातील लाखो औषधनिर्मात्यांसाठी (Pharmacists) एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे.

Kolkata building collapse : भीषण दुर्घटना! बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली

ताराताला परिसरात मोठी दुर्घटना, अनेक जण जखमी कोलकाता : पश्चिम बंगालची (West Bengal) राजधानी कोलकाता (Kolkatta) येथे बुधवारी

LOC News : भारताकडून सिंधू नदीचे पाणी रोखल्यानंतर LoC वर पाकिस्तानची मोठी सैन्यबांधणी! ३५ अँटी-ड्रोन युनिट तैनात

- AI फेन्सिंगसह युद्धसज्जतेला वेग नवी दिल्ली : भारताने सिंधू नदीचे पाणी पाकिस्तानकडे जाण्यापासून रोखल्यानंतर आणि

Jharkhand T20 League : झारखंड टी-२० लीग फायनलला गालबोट! स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी; ३५ जण जखमी

रांची : झारखंडची राजधानी रांची येथे झारखंड टी-२० लीगच्या (Jharkhand T20 League) अंतिम सामन्यादरम्यान मोठी दुर्घटना घडली.