कोणाची ३२० तर कोणाची ५०० रूपये आहे नेटवर्थ, हे आहेत ५ सगळ्यात गरीब लोकसभा उमेदवार

मुंबई: लोकसभा निवडणुकीची(loksabha election 2024) तारीख जवळ येत आहे. १९ एप्रिलला मतदान सुरू होत असून ते सात टप्प्यात पार पडणार आहे. यानंतर मतमोजणी ४ जूनला केली जाणार आहे.


लोकसभेच्या या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केले आहेत. यात काही कोट्याधीश आहे तर काही अब्जाधीश.मात्र निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सर्वात गरीब उमेदवार कोण आहेत हे तुम्हाला माहीत आहे का?


पहिल्या टप्प्यात निवडणूक लढवणाऱ्या सर्वात गरीब ५ उमेमदवारांबाबत बोलायचे झाल्यास यातील चार तामिळनाडूमधील आणि एक महाराष्ट्रातील उमेदवार आहेत.


निवडणूक आयोगाला दिल्या गेलेल्या माहितीमध्ये या उमेदवारांनी आपल्या संपत्तीबाबतही माहिती सादर केली आहे.


तामिळनाडूच्या Thoothukkudi मतदारसंघातून अपक्ष उमेदवार पोनराज के यांची नेटवर्थ केव ३२० रूपये इतकी आहे.


यानंतर कार्तिक डोके यांचा नंबर येतो. राज्यातील रामटेक मतदारसंघातून ते अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यांची संपत्ती ५०० रूपये इतकी आहे.


तिसरे सगळ्यात गरीब उमेदवार तामिळनाडूच्या चेन्नई नॉर्थ येथून अपक्ष उभे असणारे सुरियामुत्थु आहेत. त्यांची संपत्तीही ५०० रूपये आहे.


तामिळनाडूच्या अरानी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार जी दामोदरन यांची संपत्ती १००० रूपये आहे.


याशिवाय जे सेबेस्टिन यांनी आपली नेटवर्थ १५०० रूपये इतकी सांगितली आहे. आणि हे चेन्नई नॉर्थ SUCI(C)चे उमेदवार आहेत.

Comments
Add Comment

Delhi Earthquake : ‘दिल्ली-एनसीआर’सह उत्तर भारतात ५.९ तीव्रतेचा भूकंप

- भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तान - तजाकिस्तान सीमेवर दिल्ली-एनसीआर आणि संपूर्ण उत्तर भारतात शुक्रवारी (३ एप्रिल)

आयएनएस ‘अरिदमन’ आणि ‘तारगिरी’ नौदलात दाखल

विशाखापट्टणम : आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणम येथे आयोजित नेत्रदीपक सोहळ्यात स्वदेशी बनावटीची आयएनएस अरिदमन ही

West Bengal : पश्चिम बंगाल : मालदा हिंसाचाराच्या सूत्रधाराला अटक

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील कालियाचक इथल्या हिंसाचाराचा सूत्रधार आणि एआयएमआयएम नेते

जन विश्वास विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर; वाहतूक कोंडी, ड्रायव्हिंग लायसन्सच्या नूतनीकरणात होणारा विलंब हे आता गुन्हे नाहीत

नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहांनी जन विश्वास विधेयकाला मंजुरी दिली. राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली की

संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते विशाखापट्टणममध्ये अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीचे आणि स्टेल्थ फ्रिगेटचे जलावतरण

विशाखापट्टणम : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज (शुक्रवार ३ एप्रिल २०२६) विशाखापट्टणममध्ये

PM Kisan Yojana 23rd Instalment: पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता 'या' महिन्यात मिळण्याची शक्यता

मुंबई: भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे लाखो लोक शेती करतात. त्यांच्यापैकी अनेकांना शेतीतून फारसे उत्पन्न