MI Vs SRH: सगळ्यात महागडा आयपीएल कर्णधार पॅट कमिन्सची आज हार्दिक पांड्याशी टक्कर

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२४च्या(Ipl 2024) हंगामातील ८वा सामना आज हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवला जाईल. या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदाबाद हे दोन संघ आमनेसामने असणार आहेत. हा सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल.


या सामन्यात आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा कर्णधार पॅट कमिन्स आणि हार्दिक पांड्या यांच्यात टक्कर असेल. कमिन्सला हैदराबादने एका हंगामासाठी२०.५० कोटी रूपये देऊन खरेदी केले आहे तर पांड्याला मुंबईने ट्रेडच्या माध्यमातून संघात सामील केले आहे. त्याला १५ कोटी मिळाले आहेत.



दोन्ही संघ खाते खोलण्याच्या इराद्याने उतरणार


दुसरीकडे दोन्ही संघ मुंबई आणि हैदराबाद यांनी या हंगामात आतापर्यंत एकालाही विजयाचे खाते खोलता आलेले नाही. त्यांचा हा दुसरा सामना आहे अशातच आज पांड्या आणि कमिन्स दोघेही खाते खोलण्याच्या दृष्टीने मैदानात उतरतील. हैदराबादला पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सकडून ४ धावांनी पराभव सहन करावा लागला होता. तर मुंबईला गुजरात टायटन्सकडून ६ धावांनी हार मिळाली होती.

Comments
Add Comment

अपोलो टायर्स टीम इंडियाचा नवीन स्पॉन्सर; प्रत्येक सामन्यासाठी बीसीसीआयला देणार ४.५ कोटी रुपये

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेट संघासाठी नवीन जर्सी स्पॉन्सर म्हणून अपोलो

युवराज सिंगनं काय केलं... ? ईडीनं विचारला जाब

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याला बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप 1xBet प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे.

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या