रोहित शर्माला कोणत्याही किंमतीवर विराट कोहली पाहिजे, माजी क्रिकेटरचे विधान

मुंबई: टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली भारताच्या महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक आहे. भारताला वर्ल्डकप २०२३च्या फायनलमध्ये पोहोचवण्यासाठी विराट कोहलीचा हात मोठा होता. मात्र काही दिवसांपूर्वी विराटबाबतचा रिपोर्ट समोर आला होता की विराट कोहलीला टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये जागा नाही मिळाली. रोहित शर्माने सांगितले की विराट कोहली कोणत्याही किंमतीला हवाय.


माजी क्रिकेटर कीर्ती आझादने आपल्या एक्स अकाऊंटवरून ट्वीट करत म्हटले, जय शाह...ते निवडसमितीत नाही. त्यांना अजित आगरकरची जबाबदारी का दिली पाहिजे की त्यांनी इतर निवडसमितीशी बोलावे आणि त्यांना समजवावे की विराट कोहलीला टी-२० संघात जागा मिळत नाही आहे. यासाठी १५ मार्चपर्यंत वेळ देण्यात आला होता. सूत्रांच्या माहितीनुसार अजित आगरकर न स्वत:ला तसेच न दुसऱ्या निवड समितीला मनवत आहेत. जय शाह यांनी रोहित शर्माला विचारले मात्र रोहित म्हणाला आम्हाला कोणत्याही किंमतीला विराट कोहली हवा. विराट कोहली टी-२० वर्ल्डकप खेळणार आणि याची अधिकृत घोषणा संघ निवडीच्या आधी केली जाईल.



एस श्रीकांत यांनी केले होते समर्थन


माजी क्रिकेटर एस श्रीकांतने म्हटले की, कोणीही सवाल करत नाही की तुम्ही विराट कोहलीशिवाय टी-२० वर्ल्डकपमध्ये भाग घ्या. जे असे खेळाडू होते जे भारताला २०२२च्या टी-२० वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये घेऊन गेले होते. तो मॅन ऑफ दी टूर्नामेंट होता. असे कोण म्हणत आहे? अशा अफवा पसरवण्याचे काही काम नाही. जर भारताला टी-२० वर्ल्डकप जिंकायचा असेल तर विराट कोहलीशिवाय हे काम सोपे होणार नाही.


विराट कोहली आतापर्यंत भारतासाठी एकूण ११७ टी-२० सामने खेळला आहे. या दरम्यान त्याच्या बॅटमधून २९२२ धावा आल्या आहेत. टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये विराट कोहलीचा स्ट्राईक रेट १३८ असतो. विराटने टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये एकमेव शतक अफगाणिस्तानविरुद्ध ठोकले आहे.

Comments
Add Comment

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात फटकेबाजी करत इंग्लंडने मारली बाजी

कोलंबो : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ च्या सुपर एट फेरीतीली इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड हा सामना

IPL 2026 : आयपीएल कधी सुरू होणार ? हाती आली महत्त्वाची माहिती

मुंबई : मिनी ऑक्शन झाला त्यावेळी आयपीएल २०२६ ही स्पर्धा २६ मार्च २०२६ पासून सुरू होईल असे सूतोवाच बीसीसीआयने केले

मुंबईत कबड्डी स्पर्धांसाठी मैदाने होणार अल्प दरात उपलब्ध

महापालिका सभागृहात ठराव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कबड्डी हा भारतीय सांघिक खेळ असून कबड्डीची पंढरी म्हणून

Indian Deaf Cricket Team : कौतुकास्पद! भारतीय कर्णबधिर संघाच्या नावावर पहिला आशिया कप टी-२० स्पर्धेचे जेतेपद

सूर्यकुमार यादवची सेना सध्या २०२६ च्या टी-२० विश्वचषकात व्यस्त आहे. संपूर्ण देश संघाच्या विजयासाठी प्रार्थना

टीम इंडियाचा स्टार फिनिशर रिंकु सिंगच्या वडिलांचं निधन

मुंबई: टीम इंडियाचा स्टार फिनिशर रिंकु सिंग याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रिंकु सिंग गेल्या दोन दिवसांपासून

IND vs ZIM : भारताचा दणदणीत विजय; २२ वर्षाचा नाबाद ९७ ठोकणारा युवा खेळाडून कोण?, जाणून घ्या...

मुंबई: वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारतीय संघाने सुपर ८ फेरीमध्ये झिम्बाब्वे संघाचा पराभव केला आहे. भारताने ७२ धावांनी