मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) आजपासून आचारसंहिता लागू होणार आहे. तत्पूर्वी राज्य सरकारने मंत्रिमडळाच्या बैठका घेत निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे. राज्य सरकारने आज मंत्रिमडळाची तिसरी बैठक बोलावली होती. याआधीच्या दोन बैठकांमध्ये एकूण ४५ नवे निर्णय घेण्यात आले होते. यानंतर आज पुन्हा १७ नवे निर्णय घेण्यात आले आहेत.
आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उद्योग, वैद्यकीय, गृह, विधी व न्याय, सांस्कृतिक कार्य, इतर मागास, पशुसंवर्धन, सामाजिक न्याय, परिवहन, महसूल, सांस्कृतिक कार्य, सामान्य प्रशासन विभागाकडील १७ निर्णय घेण्यात आले.
मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…
मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…
मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…
मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…
थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…
मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…