IPL 2024: विराट कोहली मैदानात कधी परतणार? तारीख आली समोर

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून विराट कोहली मैदानात दिसत नाहीये. तो पुन्हा एकदा बाबा झाला आहे. विराट आणि अनुष्काच्या घरी नुकतीच पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. मुलाच्या जन्मामुळे त्याने इंग्लंड मालिकेतूनही आपले नाव मागे घेतले होते. तो लोकांच्या नजरेपासूनही दूर आहे. अशातच असा सवाल केला जात आहे की तो आयपीएल खेळणार की नाही? आणि जर खेळणार असेल तर कधी खेळणार.

विराट कोहली १९ मार्चला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला जॉईन करू शकतो. कारण या तारखेला टीमचा अनबॉक्स शो असेल. कोहली शेवटचा अफगाणिस्तानविरुदध खेळवण्यात आलेल्या टी-२० मालिकेत दिसला होता. त्यानंतर तो लंडनच्या रस्त्यांवर दिसला होता.

 



दरम्यान, आरसीबी अथवा विराट कोहली यांनी कोणीही कन्फर्म केलेले नाही की तो १९ मार्चला संघासोबत दिसेल की नाही. याशिवाय याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही की कोहली आयपीएल २०२४मध्ये खेळणार की नाही. कारण तो बऱ्याच दिवसांपासून दिसलेलाही नाही.

आयपीएलनंतर टी-२० वर्ल्डकप २०२४ खेळवला जाणार आहे. यातही कोहलीच्या निवडीवर सवाल केले जात आहे. असे म्हटले जात आहे की त्याला टी-२० वर्ल्डकप संघापासून दूर ठेवले जाऊ शकते.
Comments
Add Comment

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात फटकेबाजी करत इंग्लंडने मारली बाजी

कोलंबो : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ च्या सुपर एट फेरीतीली इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड हा सामना

IPL 2026 : आयपीएल कधी सुरू होणार ? हाती आली महत्त्वाची माहिती

मुंबई : मिनी ऑक्शन झाला त्यावेळी आयपीएल २०२६ ही स्पर्धा २६ मार्च २०२६ पासून सुरू होईल असे सूतोवाच बीसीसीआयने केले

मुंबईत कबड्डी स्पर्धांसाठी मैदाने होणार अल्प दरात उपलब्ध

महापालिका सभागृहात ठराव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कबड्डी हा भारतीय सांघिक खेळ असून कबड्डीची पंढरी म्हणून

Indian Deaf Cricket Team : कौतुकास्पद! भारतीय कर्णबधिर संघाच्या नावावर पहिला आशिया कप टी-२० स्पर्धेचे जेतेपद

सूर्यकुमार यादवची सेना सध्या २०२६ च्या टी-२० विश्वचषकात व्यस्त आहे. संपूर्ण देश संघाच्या विजयासाठी प्रार्थना

टीम इंडियाचा स्टार फिनिशर रिंकु सिंगच्या वडिलांचं निधन

मुंबई: टीम इंडियाचा स्टार फिनिशर रिंकु सिंग याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रिंकु सिंग गेल्या दोन दिवसांपासून

IND vs ZIM : भारताचा दणदणीत विजय; २२ वर्षाचा नाबाद ९७ ठोकणारा युवा खेळाडून कोण?, जाणून घ्या...

मुंबई: वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारतीय संघाने सुपर ८ फेरीमध्ये झिम्बाब्वे संघाचा पराभव केला आहे. भारताने ७२ धावांनी