Ayodhya: १० किलो सोने, २५ किलो चांदी, कोट्यांवधींचे दान

  70

मुंबई: दीर्घकाळाच्या प्रतीक्षेनंतर २२ जानेवारी २०२४मध्ये अयोध्येत श्री रामांची प्राणप्रतिष्ठा झाली. तेव्हापासून अयोध्येत भक्तांची दरदिवसाला मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. २२ जानेवारी ते २२ फेब्रुवारी पर्यंत एक महिन्यात तब्बल ५५ ते ६० लोकांनी अयोध्येत राम मंदिराला भेट दिली.तसेच राम मंदिरात श्रीरामांच्या चरणी कोट्यावधीचे दान करण्यात आले.


मिळालेल्या माहितीनुसार तब्बल इतक्या दिवसांमध्ये साधारण २५ कोटींचे दान श्रीरामांच्या चरणी अर्पण करण्यात आले. या धनराशीमध्ये राम भक्तांनी चेक, ड्राफ्ट आणि रकमेचा समावेश आहे. तर दागिने आणि रत्नांबाबत बोलायचे झाल्यास मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीचे दान या ठिकाणी करण्यात आले आहे.


सोन्या, चांदीपासून बनवलेले मुकूट ते हार, छत्र, रथ, बांगडी, खेळणी, पैंजण, दीपक तसेच अगरबत्ती स्टँड, धनुषबाण, विविध प्रकारची भांडीसह अनेक साहित्य आले आहे. चांदीचबाबत बोलायचे झाल्यास २५ किलोहून अधिक चांदी आतापर्यंत भक्तांनी दान केली आहे. तर सोन्याबाबत बोलायचे झाल्यास अद्याप ठोस वजन समजलेले नाही. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार साधारण १० किलो सोने अर्पण केले असल्याचे बोलले जात आहे.



६० लाख भक्तांनी केले राम मंदिराचे दर्शन


श्री रामांची प्राणप्रतिष्ठा झाल्यापासून आतापर्यंत महिन्याभरात जवळपास ६० लाखाहून अधिक लोकांनी दर्शन घेतले. ही संख्या वाढतच आहे.

Comments
Add Comment

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके

लष्करी अधिकाऱ्याकडून स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, श्रीनगर विमानतळावर नेमके घडले काय?

एका कर्मचाऱ्याच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर आणि जबड्याला गंभीर दुखापत श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील श्रीनगर