जसप्रीत बुमराह रांचीला नाही पोहोचला, चौथ्या कसोटीसाठी काय आहे टीम इंडियाचा प्लान?

मुंबई: भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडविरुद्ध चौथा कसोटी सामना खेळण्यासाठी मंगळवारी संध्याकाळी रांचीला पोहोचले. रोहित शर्मा अँड कंपनी संध्याकाळी ४ वाजता बिरसा मुंडा एअरपोर्टवर पोहोचले तेव्हा एक गोष्ट पाहायला मिळाली. टीम इंडियाच्या या क्रिकेटर्ससोबत जसप्रीत बुमराह नव्हता. केएल राहुलही संघासोबत नव्हता मात्र तो नंतर टीम इंडियासोबत येण्याची आशा आहे.


भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना २३ फेब्रुवारीपासून खेळवला जाणार आहे. भारतीय संघ ५ सामन्यांच्या मालिकेत २-१ अशा आघाडीवर आहे. या कारणामुळे रांची कसोटी सामन्यात करो वा मरो या स्थितीत असणार आहे. भारतीय संघाला मालिकेत विजय मिळवायचा असेल तर त्यांना रांची कसोटी जिंकावी लागेल.


भारत आणि इंग्लंडचे संघ प्रायव्हेट जेटने राजकोटमध्ये पोहोचले. यात खास बाब म्हणजे जसप्रीत बुमराह संघासोबत नव्हता. असे मानले जात आहे की जसप्रीत बुमराहला चौथ्या कसोटीत आराम दिला जाऊ शकता.


भारतीय संघ - रोहित शर्मा(कर्णधार), जसप्रीत बुमराह(उप कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, केएल राहुल, रजत पाटीदार, सरफराज खान, केएस भरत, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.glan

Comments
Add Comment

हरमनप्रीत कौर आणि तो ऐतिहासिक विक्रम: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी 'त्या' १७१ धावांची चर्चा!

नवी दिल्ली : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या

WC Semi-Final: पहिल्यांदाच वनडे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचली दक्षिण आफ्रिका, इंग्लंडला १२५ धावांनी हरवले

मुंबई : आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकप २०२५ मध्ये मोठा उलटफेर झाला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला टी२० सामना पावसामुळे रद्द : दुसरा सामना ३१ ऑक्टोबरला!

ऑस्ट्रेलिया : मनुका ओव्हल मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जाणारा पहिला टी२० सामना अखेर सततच्या

टी२० मध्ये पुन्हा पावसाचे विघ्न: २० ऐवजी १८ षटकांचा सामना !

कॅनबेरा : कॅनबेरातील मनुका ओव्हल स्टेडियमवर सुरू असलेल्या भारत–ऑस्ट्रेलिया पहिल्या टी२० सामन्यात पुन्हा एकदा

भारताला मोठा धक्का: दुखापतीमुळे नितीश कुमार रेड्डी तीन T20 सामन्यांमधून बाहेर!

कॅनबेरा : भारतीय क्रिकेट संघासाठी धोक्याची घंटा वाजवणारी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने बुधवारी दिलेल्या

७ महिन्यांच्या गर्भवती सोनिकाने जिंकले वेटलिफ्टिंग स्पर्धेत कांस्य पदक

दिल्ली : आयुष्यात काहीही अशक्य नाही, फक्त जिद्द असायला हवी. दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल सोनिका यादव यांनी हे खरे