जसप्रीत बुमराह रांचीला नाही पोहोचला, चौथ्या कसोटीसाठी काय आहे टीम इंडियाचा प्लान?

  67

मुंबई: भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडविरुद्ध चौथा कसोटी सामना खेळण्यासाठी मंगळवारी संध्याकाळी रांचीला पोहोचले. रोहित शर्मा अँड कंपनी संध्याकाळी ४ वाजता बिरसा मुंडा एअरपोर्टवर पोहोचले तेव्हा एक गोष्ट पाहायला मिळाली. टीम इंडियाच्या या क्रिकेटर्ससोबत जसप्रीत बुमराह नव्हता. केएल राहुलही संघासोबत नव्हता मात्र तो नंतर टीम इंडियासोबत येण्याची आशा आहे.


भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना २३ फेब्रुवारीपासून खेळवला जाणार आहे. भारतीय संघ ५ सामन्यांच्या मालिकेत २-१ अशा आघाडीवर आहे. या कारणामुळे रांची कसोटी सामन्यात करो वा मरो या स्थितीत असणार आहे. भारतीय संघाला मालिकेत विजय मिळवायचा असेल तर त्यांना रांची कसोटी जिंकावी लागेल.


भारत आणि इंग्लंडचे संघ प्रायव्हेट जेटने राजकोटमध्ये पोहोचले. यात खास बाब म्हणजे जसप्रीत बुमराह संघासोबत नव्हता. असे मानले जात आहे की जसप्रीत बुमराहला चौथ्या कसोटीत आराम दिला जाऊ शकता.


भारतीय संघ - रोहित शर्मा(कर्णधार), जसप्रीत बुमराह(उप कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, केएल राहुल, रजत पाटीदार, सरफराज खान, केएस भरत, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.glan

Comments
Add Comment

French Open 2025 जिंकण्याचे जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले, उपांत्य फेरीत पराभव

पॅरिस : फ्रेंच ओपन २०२५ टेनिस स्पर्धा जिंकण्याचे सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले. टेनिसच्या

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Bangalore Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीवरही गुन्हा दाखल

बंगळुरू: बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात स्टार

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना

मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना

ENG vs IND: जर गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर..., बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कोच गंभीरची प्रतिक्रिया

मुंबई: आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी