IND vs ENG: यशस्वी जायसवालने राजकोटमध्ये केली धमाल

  69

मुंबई: भारत(india) आणि इंग्लंड(england) यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना राजकोटमध्ये खेळवला गेला. या सामन्यात भारताचा सलामीवीर यशस्वी जायसवालने आपल्या जबरदस्त फलंदाजीचे प्रदर्शन केले. यशस्वीने भारताच्या दुसऱ्या डावात नाबाद २१४ धावा केल्या. यशस्वी या दरम्यान २३६ बॉलचा सामना केला. यात १४ चौकार आणि १२ षटकार ठोकले.



गांगुलीने याबाबतीत पछाडले


यशस्वी जायसवालने या खेळी दरम्यान रेकॉर्ड्स बनवले. यशस्वी जायसवालने कसोटीत दुहेरी शतक ठोकले. याआधी विनोद कांबळीला अशी कामगिरी साधता आली होती. विराट कोहलीनेही सलग दोन सामन्यांत दुहेरी शतक ठोकले होते.


यशस्वी माजी कर्णधार विराट कोहली आणि वीनू मांकडनंतर कसोटी मालिकेतील एकाहून अधिक दुहेरी शतक ठोकणारा तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. यशस्वीने विशाखापट्टणम येथील कसोटी सामन्यात २०९ धावांची खेळी केली होती. यशस्वी जायसवालने सध्याच्या कसोटी मालिकेत ५४५ धावा केल्या आहेत. यशस्वीने सौरव गांगुलीला मागे टाकले. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या २००७च्या मालिकेत ५३४ धावा केल्या होत्या.



भारतासाठी एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा


५४५ यशस्वी जायसवाल विरुद्ध इंग्लंड २०२४
५३४ सौरव गांगुली विरुद्ध पाकिस्तान २००७
४६३ गौतम गंभीर विरुद्ध ऑस्ट्रेलिया २००८
४४५ गौतम गंभीर विरुद्ध न्यूझीलंड २००९

Comments
Add Comment

French Open 2025 जिंकण्याचे जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले, उपांत्य फेरीत पराभव

पॅरिस : फ्रेंच ओपन २०२५ टेनिस स्पर्धा जिंकण्याचे सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले. टेनिसच्या

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Bangalore Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीवरही गुन्हा दाखल

बंगळुरू: बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात स्टार

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना

मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना

ENG vs IND: जर गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर..., बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कोच गंभीरची प्रतिक्रिया

मुंबई: आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी