मिथुन चक्रवर्ती यांच्या तब्येतीत सुधारणा, हॉस्पिटलमधून झाले डिस्चार्ज

मुंबई: मिथुन चक्रवर्ती यांना ब्रेन स्ट्रोक आला होता. यानंतर त्यांना एमर्जन्सी वॉर्डमध्ये अॅडमिट करण्यात आले होते. आता अभिनेत्यांच्या तब्येतीत सुधारणा आहे आणि त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अभिनेत्यांना पंतप्रधान मोदींनी फोन केला आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.


अभिनेते मिथुन यांना सोमवारी दुपारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यानंतर या अभिनेत्यांनी स्वत: कन्फर्म केले की ते आता ठीक आहेत आणि लवकरच काम सुरू करतील. खरंतर आता काहीच त्रास नाही. मी पूर्णपणे ठीक आहे. मला माझ्या खाण्यापिण्यावर कंट्रोल करावा लागेल. मी लवकरच काम सुरू करेन. कदाचित उद्यापासून असे मिथुन म्हणाले.



लोकांनी दिला डाएटची काळजी घेण्याचा सल्ला


मिथुन चक्रवर्ती यांना लोकांनी आपल्या डाएटबाबत काळजी घेण्याचा सल्ला दिला. मिथुन यांनी सांगितले की ते राक्षसाप्रमाणे खातात. यांचीच त्यांना शिक्षा मिळाली. सर्वांना माझा सल्ला आहे की आपल्या खाण्यावर कंट्रोल ठेवा. आपल्या डाएटवर नियंत्रण ठेवावे.



पंतप्रधान मोदींनी फटकारले


मिथुन चक्रवर्ती यांनी सांगितले की रुग्णालयात दाखल करताना त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोन आला होता. पंतप्रधान मोदींनी त्यांना आपल्या तब्येतीची काळजी न घेतल्याबद्दल फटकारले.

Comments
Add Comment

Dipali sayyad : रुपाली चाकणकरांच्या भूमिकेवरून दीपाली सय्यद यांना धमक्या; म्हणाल्या, न घाबरता 'ती' भूमिका...महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वरून वाद पेटला!

मुंबई : नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्या काळ्या कृत्यांचा आणि लैंगिक अत्याचार प्रकरणाचा पर्दाफाश

विस्तारित मेट्रो लाईन ५- ठाणे,भिवंडी,उल्हासनगरमधील कनेक्टिविटी अधिक सक्षम, ‘मुंबई इन मिनिट्स’ संकल्पनेला मोठी गती

मुंबई :मुंबई महानगर प्रदेशातील कनेक्टिविटी अधिक मजबूत करण्याच्या दिशेने मेट्रो लाईन ५ हा महत्त्वाचा प्रकल्प

Nitesh Rane Water Metro : पहिली 'वॉटर मेट्रो' मुंबईत दाखल !

मंत्री नितेश राणे यांनी दिली खुशखबर; 'कॅन्डेला पी-१२' बोटीच्या चाचण्यांना जूनमध्ये सुरुवात मुंबई : मुंबईकरांचा

Mhada : म्हाडाच्या घरांसाठी शुक्रवारपर्यंत अर्ज करता येणार

आतापर्यंत ८७ हजार २३९ अर्ज, तर ६१,१५३ अनामत रक्कमेसह अर्ज दाखल मुंबई : म्हाडाच्या २६४० घरांसाठी अर्ज करण्याची

Water Management : तलावांमध्ये १७ टक्केच पाणीसाठा शिल्लक

पाणी जपून वापरण्याचे मुंबईकरांना आवाहन मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये फक्त २,५८,४१० द. श. लि.

Nashik :नाशिकच्या TCS मध्ये कॉर्पोरेट जिहाद तर मुंबईत बँक जिहाद ? नरिमन पॉइंटच्या शाखेतील धक्कादायक घटना

मुंबई : नाशिकच्या TCS मधील कॉर्पोरेट जिहादचे प्रकरण उजेडात आले, पोलिसांनी गुन्हे नोंदवले आणि कायदेशीर कारवाई सुरू