Atal Setu : अटल सेतूने दहा दिवसांत केली तब्बल 'इतक्या' कोटींची कमाई

मुंबई : अटल सेतूचे (Atal Setu) १२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या सेतूमुळे मुंबई आणि नवी मुंबईचा प्रवास फक्त १५ ते २० मिनिटांवर आला आहे. हा सेतू सुरु झाल्यापासून लोकांमध्ये याची प्रचंड क्रेझ आहे. अनेकजण केवळ फेरफटका मारायला अटल सेतूवर जातात आणि त्याचे फोटो काढून सोशल मीडियावर शेअर करतात. त्यामुळे अटल सेतूवर प्रवास करण्यासाठी अधिकाधिक लोक उत्सुक बनत चालले आहेत.


अटल सेतूवर वाहन थांबवून सेल्फी काढण्याची परवानगी नसल्यामुळे असे सेल्फी काढणार्‍यांकडून चांगलाच दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच गेल्या दहा दिवसांत या सेतूवरुन ३ लाखांहून अधिक वाहनांनी प्रवास केला आहे. यामधून तब्बल ६ कोटी रुपये टोलवसुली झाली आहे. येत्या काळात अटल सेतूवर अधिक गर्दी होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : सिंधुदुर्गातील मोबाईल नेटवर्कच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघणार; पालकमंत्री नितेश राणे यांचे जिओच्या अधिकाऱ्यांना निर्देश

नव्या टॉवर्ससह सेवा सक्षम करण्यावर

Nitesh Rane : देवगडच्या आनंदवाडी मत्स्यबंदर विकासाला गती मिळणार, प्रस्तावित कामांच्या नियोजनाचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील आनंदवाडी मत्स्यबंदराच्या विकासकामांना गती देताना स्थानिक

Nitesh Rane : मच्छीमारांच्या नुकसानभरपाई धोरणाचा मंत्री नितेश राणे यांच्याकडून मंत्रालय स्तरावर सर्वंकष आढावा

मच्छीमारांच्या नुकसानभरपाईचा नव्याने विचार; TISS अहवालानंतर निर्णय घेणार ; मंत्री नितेश राणे मुंबई :

Nitesh Rane : पनवेल येथे सिल्ला मत्स्यालय व सी लायन मनोरंजन केंद्र उभारणीला गती द्या; मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

सागरी जीवशास्त्र व मत्स्यविज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव देणारा महत्त्वाकांक्षी

Ashish Shelar : मंत्री आशिष शेलार यांनी स्वीकारला एन. डी. स्टुडिओच्या अध्यक्षपदाचा पदभार; चित्रपट निर्मितीला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय

एन. डी. स्टुडिओमध्ये चित्रिकरणासह सर्व घटकांवर ३१ मार्च २०२७ पर्यंत ५० टक्के

Jaykumar Rawal and Shambhuraj Desai : आग्रा येथील शिवपराक्रम नव्या पिढीपर्यंत; १७ ऑगस्ट ‘शिवचातुर्य दिन’ म्हणून साजरा होणार

आग्रा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक पराक्रमाची गाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणार -राजशिष्टाचार