Health: थंडीत नाही होणार हाडांचा त्रास, दररोज काजूच्या सेवनाने मिळेल खूप ताकद

मुंबई: अनेक प्रकारचे व्हिटामिन्स आणि मिनरल्समुळे ड्रायफ्रुटचे सेवन फायदेशीर मानले जाते. काजूमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर आणि आर्यन मोठ्या प्रमाणात असते.


याच्या सेवनाने आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक क्षमता अधिक वाढते. काजूमध्ये लिनोलिक आणि लिनोलिक अॅसिडसारखे अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड असतात. हे दोन्ही अॅसिड स्ट्रोकचा धोका कमी करतात.


याशिवाय यातील व्हिटामिन ई अँटी एजिंग म्हणून काम करतात. सोबतच यातील मॅग्नेशियम आणि कॅल्शियममुळे थंडीच्या दिवसांत हाडांचे दुखणे कमी होण्यास मदत होते.


यातील फायबर आणि आर्यन रक्तातील ग्लुकोजला नियंत्रित ठेवण्याचे काम करतात. यामुळे डायबिटीजचा धोका कमी होतो.

Comments
Add Comment

महाराष्ट्र शासन आणि ब्रिस्टॉल विद्यापीठ यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

गुणवंत विद्यार्थ्यांसाठी १०० टक्के शिष्यवृत्ती मुंबई : महाराष्ट्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक

महाराष्ट्रातील व्याघ्र संवर्धनासमोर मोठे आव्हान: वर्षात ४१ वाघांना मुकलो, मानवनिर्मित कारणांमुळे धोक्यात वाढ

मुंबई : महाराष्ट्र राज्यामध्ये २०२५ या एकाच वर्षात तब्बल ४१ वाघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती

'BMC सोबत समन्वयातून टिळक मनपा मार्केटमधील कोळी बांधवांच्या समस्यांवर तोडगा काढणार'; मंत्री नितेश राणे यांचे आश्वासन

बीएमसीसोबत चर्चा करून मार्केटच्या पुनर्विकासावर तोडगा काढण्याचे  मुंबई : लोकमान्य टिळक महापालिका मार्केटच्या

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मार्ग बदलणार; मुख्यमंत्र्यांची परिषदेत माहिती

मुंबई : बहुप्रतिक्षित पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत मोठी तांत्रिक अडचण निर्माण झाली असून, आता या

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३% वाढ! ५.९६ लाख कर्मचाऱ्यांना दिलासा; वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची घोषणा

मुंबई: राज्य शासनाने राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ करण्याचा अत्यंत

शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्कांची वाढ

मुंबई : राज्य शासनाने राज्य शासकीय आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांची वाढ करण्याचा