IND vs AUS: पाचव्या टी-२० सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला हरवत केले अनेक रेकॉर्ड्स

  68

मुंबई: भारतीय संघाने पाचव्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाला ६ विकेटनी हरवले. भारताने शेवटच्या षटकात ऑस्ट्रेलियातून हातून विजयाचा घास खेचून घेतला. सामन्यात अर्शदीप सिंह भारताच्या विजयासाठी हिरो ठरला. त्याने शेवटच्या षटकात मॅथ्यू वेड आणि नाथन एलिससमोर १० धावा वाचवल्या. भारताच्या या विजासह अनेक रेकॉर्डही झाले.



भारत वि ऑस्ट्रेलिया टी-२०मध्ये सगळ्यात कमी फरकाने विजय


४ धावा(DLS)- ऑस्ट्रेलिया, ब्रिस्बेन २०१८
६ धावा - भारत, बंगळुरू, २०२३
११ धावा - भारत, कॅनबेरा २०२०
१२ धावा - ऑस्ट्रेलिया, सिडनी २०२०
१५ धावा - भारत, डर्बन २००७



घरच्या जमिनीवर भारताचे टी-२०मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध टोटल डिफेन्ड


या पाच सामन्यांच्या टी-२- मालेकआधी ४ पैकी ४ गमावले
या मालिकेत ४ पैकी ३ विजय



भारताविरुद्ध टी-२०मध्ये सर्वाधिक धावा


५९२ धावा - निकोलस पूरन
५५४ धावा - ग्लेन मॅक्सवेल
५०० धावा - आरोन फिंच
४८७ धावा- मॅथ्यू वेड
४७५ धावा - जोस बटलर



टी-२०मध्ये एका संघाविुरुद्ध सर्वाधिक विजय


२० सामने - पाकिस्तान वि न्यूझीलंड
१९ सामने - भारत वि ऑस्ट्रेलिया
१९ सामने - भारत वि श्रीलंका
१९ सामने - भारत वि वेस्ट इंडिज



मालिकेत भारतीय स्पिनर्सची कमाल


भारतीय स्पिनर्स - १५ विकेट
ऑस्ट्रेलियन स्पिनर्स - ६ विकेट



मालिकेत युवा भारतीय संघाची कमाल


विश्वचषक २०२३नंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाच सामन्यांची टी-२० मालिका टीम इंडियासाठी पहिली असाईन्मेंट होती. यात नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहलीसह अनेक वरिष्ठ खेळाडूंना आराम देण्यात आला होता. अशातच सूर्यकुमार यादवच्या हाती नेतृत्व सोपवण्यात आले होते.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार