IND vs AUS: पाचव्या टी-२० सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला हरवत केले अनेक रेकॉर्ड्स

मुंबई: भारतीय संघाने पाचव्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाला ६ विकेटनी हरवले. भारताने शेवटच्या षटकात ऑस्ट्रेलियातून हातून विजयाचा घास खेचून घेतला. सामन्यात अर्शदीप सिंह भारताच्या विजयासाठी हिरो ठरला. त्याने शेवटच्या षटकात मॅथ्यू वेड आणि नाथन एलिससमोर १० धावा वाचवल्या. भारताच्या या विजासह अनेक रेकॉर्डही झाले.



भारत वि ऑस्ट्रेलिया टी-२०मध्ये सगळ्यात कमी फरकाने विजय


४ धावा(DLS)- ऑस्ट्रेलिया, ब्रिस्बेन २०१८
६ धावा - भारत, बंगळुरू, २०२३
११ धावा - भारत, कॅनबेरा २०२०
१२ धावा - ऑस्ट्रेलिया, सिडनी २०२०
१५ धावा - भारत, डर्बन २००७



घरच्या जमिनीवर भारताचे टी-२०मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध टोटल डिफेन्ड


या पाच सामन्यांच्या टी-२- मालेकआधी ४ पैकी ४ गमावले
या मालिकेत ४ पैकी ३ विजय



भारताविरुद्ध टी-२०मध्ये सर्वाधिक धावा


५९२ धावा - निकोलस पूरन
५५४ धावा - ग्लेन मॅक्सवेल
५०० धावा - आरोन फिंच
४८७ धावा- मॅथ्यू वेड
४७५ धावा - जोस बटलर



टी-२०मध्ये एका संघाविुरुद्ध सर्वाधिक विजय


२० सामने - पाकिस्तान वि न्यूझीलंड
१९ सामने - भारत वि ऑस्ट्रेलिया
१९ सामने - भारत वि श्रीलंका
१९ सामने - भारत वि वेस्ट इंडिज



मालिकेत भारतीय स्पिनर्सची कमाल


भारतीय स्पिनर्स - १५ विकेट
ऑस्ट्रेलियन स्पिनर्स - ६ विकेट



मालिकेत युवा भारतीय संघाची कमाल


विश्वचषक २०२३नंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाच सामन्यांची टी-२० मालिका टीम इंडियासाठी पहिली असाईन्मेंट होती. यात नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहलीसह अनेक वरिष्ठ खेळाडूंना आराम देण्यात आला होता. अशातच सूर्यकुमार यादवच्या हाती नेतृत्व सोपवण्यात आले होते.

Comments
Add Comment

युवा भारत सहाव्यांदा विश्वविजेता, अंतिम सामन्यात इंग्लंडवर 'वैभव'शाली विजय

हरारेत तिरंगा डौलाने फडकला हरारे  : आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट

टी-२० विश्वचषकाचा शनिवारपासून रणसंग्राम, भारतासमोर अमेरिकेचे कडवे आव्हान

मुंबई : टी-२० विश्वचषकाचा बिगुल वाजला असून, गतविजेता भारतीय संघ शनिवारी घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे

हरारेत सूर्यवंशीचा शतकी 'तांडव', कर्णधार आयुष म्हात्रेची भक्कम साथ

हरारे : १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या महाअंतिम सामन्यात भारतीय युवा संघाने इंग्लंडविरुद्ध धावांचा पाऊस

शनिवारपासून सुरू होणार टी२० क्रिकेटचा थरार

मुंबई : पुरुषांचा आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे. या विश्वचषकाचा अंतिम

१९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वैभवची वादळी खेळी; फक्त ३० चेंडू आणि ....

मुंबई : सर्वत्र सध्या चर्चा सुरु आहे ती फक्त आणि फक्त १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची आणि

WPL 2026 Final: स्मृती मनधानाच्या आरसीबीची विजयी घोडदौड सुरूच; दुसऱ्यांदा पटकावलं WPL चं जेतेपद

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ चा गुरुवार ५ फेब्रुवारी रोजी वडोदरा येथील बीसीए