मुंबई: भारतीय संघाने पाचव्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाला ६ विकेटनी हरवले. भारताने शेवटच्या षटकात ऑस्ट्रेलियातून हातून विजयाचा घास खेचून घेतला. सामन्यात अर्शदीप सिंह भारताच्या विजयासाठी हिरो ठरला. त्याने शेवटच्या षटकात मॅथ्यू वेड आणि नाथन एलिससमोर १० धावा वाचवल्या. भारताच्या या विजासह अनेक रेकॉर्डही झाले.
४ धावा(DLS)- ऑस्ट्रेलिया, ब्रिस्बेन २०१८
६ धावा – भारत, बंगळुरू, २०२३
११ धावा – भारत, कॅनबेरा २०२०
१२ धावा – ऑस्ट्रेलिया, सिडनी २०२०
१५ धावा – भारत, डर्बन २००७
या पाच सामन्यांच्या टी-२- मालेकआधी ४ पैकी ४ गमावले
या मालिकेत ४ पैकी ३ विजय
५९२ धावा – निकोलस पूरन
५५४ धावा – ग्लेन मॅक्सवेल
५०० धावा – आरोन फिंच
४८७ धावा- मॅथ्यू वेड
४७५ धावा – जोस बटलर
२० सामने – पाकिस्तान वि न्यूझीलंड
१९ सामने – भारत वि ऑस्ट्रेलिया
१९ सामने – भारत वि श्रीलंका
१९ सामने – भारत वि वेस्ट इंडिज
भारतीय स्पिनर्स – १५ विकेट
ऑस्ट्रेलियन स्पिनर्स – ६ विकेट
विश्वचषक २०२३नंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाच सामन्यांची टी-२० मालिका टीम इंडियासाठी पहिली असाईन्मेंट होती. यात नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहलीसह अनेक वरिष्ठ खेळाडूंना आराम देण्यात आला होता. अशातच सूर्यकुमार यादवच्या हाती नेतृत्व सोपवण्यात आले होते.
सात वर्षात १ लाखांहून अधिक नवजात बालकांचे मृत्यू मुंबई(साक्षी माने) : महाराष्ट्रात मोठ्या लोकसंख्येने जागोजागी…
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी २) ते अंधेरी पूर्व मेट्रो-७ अ या…
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…