LIC Jeevan Utsav: जबरदस्त आहे ही एलआयसीची पॉलिसी, शानदार व्याजसह मिळणार गँऱटेड रिटर्न

मुंबई: लाईफ इंश्युरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने ग्राहकांना मोठे बक्षीस दिले आहे. इंश्युरन्स कंपनीने नॉन पार्टिसिपेटिंग मनी बॅक पॉलिसी सादर केली आहे. या स्कीमचे नाव जीवन उत्सव(jeevan utsav) आहे. यात गॅरंटेड रिटर्न मिळतात तसेच एक नॉन पार्टिसिपेट, नॉन लिंक्ड, पर्सनल सेव्हिंग आणि पूर्णपणे एक विमा योजना आहे.


जीवन उत्सव विमा योजनेंतर्गत कliमीत कमी विमा राशी ५ लाख रूपये आहे. प्रीमियम भरणा पाच ते १६ वर्षांपर्यंत आहे. जर तुमचे वय ८ वर्षे आहे तर तुम्ही यात गुंतवणूक करू शकता. तसेच अधिकाधिक वय ६५ वर्षे आहे. या पॉलिसीमध्ये दोन पद्धतीचे भरण्याचे पर्याय आहेत यात नियमित इन्कम आणि फ्लेक्सी इनकमचे लाभ मिळतात. यातील तुम्ही कोणत्याही पद्धतीची निवड करू शकता.


 


५.५ वार्षिक व्याज


एलआयसीच्या नव्या जीवन पॉलिसीअंतर्गत तुमच्याकडे दोन पेमेंट ऑप्शनला स्थगित करण्याचे आणि उरलेल्या शेअरवर व्याज घेण्याची सुविधा असेल. एलआयसी या स्थगित लाभांवर ५.५ टक्के दरवर्षी व्याज देईल.



पॉलिसीअंतर्गत मृत्यू लाभ


पॉलिसी होल्डरचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियातील सदस्य अथवा नॉमिनीला याचा लाभ दिला जाईल. मृत्यूनंतर विमा राशीइतका याचा लाभ मिळेल आणि यासोबतच तोपर्यंत मिळालेल्या लाभाचे एक्स्ट्रा गॅरंटीही दिला जाईल.

Comments
Add Comment

उत्तर-पश्चिम मुंबईत महिला दिनानिमित्त ‘साडी वॉकाथॉन’

मुंबई : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने उत्तर-पश्चिम मुंबईतील भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) महिला

Rajasthan Earthquake : भूकंपाच्या धक्क्याने राजस्थान हादरले

शनिवार ७ मार्च रोजी सकाळी राजस्थानमध्ये सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.५

प्राइम व्हिडिओने ‘एस्पिरेंट्स’ सीझन ३ चा दमदार ट्रेलर रिलीज; जुन्या मैत्री आणि नव्या सत्तेमधील संघर्ष उलगडणार

मुंबई : ‘द वायरल फीवर’ (TVF) निर्मित ‘एस्पिरेंट्स’ सीझन ३  चे दिग्दर्शन दीपेश सुमित्रा जगदीश यांनी केले आहे. या

Nashik Earthquake : नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात पुन्हा भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नाशिक : राज्यात उन्हाचा कडाका वाढत असताना नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात मात्र वेगळीच परिस्थिती निर्माण

पश्चिम रेल्वेच्या ४ विशेष सुपरफास्ट गाड्या!

मुंबई (प्रतिनिधी) : प्रवाशांची वाढती गर्दी आणि प्रवासाची मागणी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने वांद्रे, अहमदाबाद,

टाटा हॉस्पिटलचा कॅन्सरविरुद्ध डिजिटल लढा

मुंबई (प्रतिनिधी) : कर्करोगाच्या वाढत्या रुग्णसंख्येचे प्रमाण पाहता, भारतातील कोट्यवधी लोकांची तपासणी करणे