LIC Jeevan Utsav: जबरदस्त आहे ही एलआयसीची पॉलिसी, शानदार व्याजसह मिळणार गँऱटेड रिटर्न

मुंबई: लाईफ इंश्युरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने ग्राहकांना मोठे बक्षीस दिले आहे. इंश्युरन्स कंपनीने नॉन पार्टिसिपेटिंग मनी बॅक पॉलिसी सादर केली आहे. या स्कीमचे नाव जीवन उत्सव(jeevan utsav) आहे. यात गॅरंटेड रिटर्न मिळतात तसेच एक नॉन पार्टिसिपेट, नॉन लिंक्ड, पर्सनल सेव्हिंग आणि पूर्णपणे एक विमा योजना आहे.


जीवन उत्सव विमा योजनेंतर्गत कliमीत कमी विमा राशी ५ लाख रूपये आहे. प्रीमियम भरणा पाच ते १६ वर्षांपर्यंत आहे. जर तुमचे वय ८ वर्षे आहे तर तुम्ही यात गुंतवणूक करू शकता. तसेच अधिकाधिक वय ६५ वर्षे आहे. या पॉलिसीमध्ये दोन पद्धतीचे भरण्याचे पर्याय आहेत यात नियमित इन्कम आणि फ्लेक्सी इनकमचे लाभ मिळतात. यातील तुम्ही कोणत्याही पद्धतीची निवड करू शकता.


 


५.५ वार्षिक व्याज


एलआयसीच्या नव्या जीवन पॉलिसीअंतर्गत तुमच्याकडे दोन पेमेंट ऑप्शनला स्थगित करण्याचे आणि उरलेल्या शेअरवर व्याज घेण्याची सुविधा असेल. एलआयसी या स्थगित लाभांवर ५.५ टक्के दरवर्षी व्याज देईल.



पॉलिसीअंतर्गत मृत्यू लाभ


पॉलिसी होल्डरचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियातील सदस्य अथवा नॉमिनीला याचा लाभ दिला जाईल. मृत्यूनंतर विमा राशीइतका याचा लाभ मिळेल आणि यासोबतच तोपर्यंत मिळालेल्या लाभाचे एक्स्ट्रा गॅरंटीही दिला जाईल.

Comments
Add Comment

बिबट्यांच्या समस्येवर ९० दिवसांत उपाय करा

नागपूर : बिबट्याची दहशत संपवा, राज्यात दोन बिबट्या रेस्क्यू सेंटर सुरू करा... बिबट्यांच्या समस्येवर ९० दिवसांत

सौदी अरेबियाचा मोठा निर्णय! मद्यप्राशनास परवानगी

कडक नियमात शिथिलता सौदी अरेबिया : सौदी अरेबियातील कायदे शरिया (इस्लामिक धार्मिक कायदा)वर आधारित आहेत.

श्रीलंका टी-२० मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर

मुंबई : वर्ल्ड चॅम्पियन भारतीय संघ अखेरीस मोठ्या विश्रांतीनंतर मैदानावर उतरणार आहे. महिला एकदिवसीय विश्वचषक

महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

मुंबई : राज्यासह देशातील वातावरणात सातत्याने बदला होताना दिसत आहे. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा गेला असूनही

भारताचे द. आफ्रिकेसमोर १७६धावांचे लक्ष्य, हार्दिक पांड्याचे धमाकेदार अर्धशतक

कटक (वृत्तसंस्था) : कटकच्या मैदानात सध्या हार्दिक पांड्याच्या बॅटने आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली.

विठुनामाच्या जयघोषाने मुंबापुरी दुमदुमणार

मुंबई : वारकरी संप्रदायाच्या वैचारिक ऐश्वर्याचे दर्शन मुंबईकरांना घडावे यासाठी गेली २६ वर्ष सुरू असणारा