LIC Jeevan Utsav: जबरदस्त आहे ही एलआयसीची पॉलिसी, शानदार व्याजसह मिळणार गँऱटेड रिटर्न

मुंबई: लाईफ इंश्युरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने ग्राहकांना मोठे बक्षीस दिले आहे. इंश्युरन्स कंपनीने नॉन पार्टिसिपेटिंग मनी बॅक पॉलिसी सादर केली आहे. या स्कीमचे नाव जीवन उत्सव(jeevan utsav) आहे. यात गॅरंटेड रिटर्न मिळतात तसेच एक नॉन पार्टिसिपेट, नॉन लिंक्ड, पर्सनल सेव्हिंग आणि पूर्णपणे एक विमा योजना आहे.


जीवन उत्सव विमा योजनेंतर्गत कliमीत कमी विमा राशी ५ लाख रूपये आहे. प्रीमियम भरणा पाच ते १६ वर्षांपर्यंत आहे. जर तुमचे वय ८ वर्षे आहे तर तुम्ही यात गुंतवणूक करू शकता. तसेच अधिकाधिक वय ६५ वर्षे आहे. या पॉलिसीमध्ये दोन पद्धतीचे भरण्याचे पर्याय आहेत यात नियमित इन्कम आणि फ्लेक्सी इनकमचे लाभ मिळतात. यातील तुम्ही कोणत्याही पद्धतीची निवड करू शकता.


 


५.५ वार्षिक व्याज


एलआयसीच्या नव्या जीवन पॉलिसीअंतर्गत तुमच्याकडे दोन पेमेंट ऑप्शनला स्थगित करण्याचे आणि उरलेल्या शेअरवर व्याज घेण्याची सुविधा असेल. एलआयसी या स्थगित लाभांवर ५.५ टक्के दरवर्षी व्याज देईल.



पॉलिसीअंतर्गत मृत्यू लाभ


पॉलिसी होल्डरचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियातील सदस्य अथवा नॉमिनीला याचा लाभ दिला जाईल. मृत्यूनंतर विमा राशीइतका याचा लाभ मिळेल आणि यासोबतच तोपर्यंत मिळालेल्या लाभाचे एक्स्ट्रा गॅरंटीही दिला जाईल.

Comments
Add Comment

‘हॅप्पी पटेल: खतरनाक जासूस’ची स्टार कास्ट ‘कौन बनेगा करोड़पति’च्या सेटवर

मुंबई : आमिर खान प्रोडक्शन्सची आगामी मनोरंजक चित्रपट हॅप्पी पटेल: खतरनाक जासूस आपल्या खास ऊर्जा आणि खुमासदार

सरत्या वर्षाला द्या निरोप , प्रियजनांना द्या २०२६ नववर्षाच्या हटके शुभेच्छा!

आज संपूर्ण जगभरात मध्यरात्री सर्वजण सरत्या वर्षाला निरोप दिला जातो. २०२६ नवीन वर्षाचे स्वागत केले जाईल. सरत्या

‘हॅप्पी न्यू इयर’चा एक मेसेज करू शकतो बँक खाते रिकामे

सफाळे पोलिसांकडून सायबर स्कॅमबाबत हाय अलर्ट सफाळे : नवीन वर्षाच्या स्वागताचा उत्साह सर्वत्र असतानाच, सायबर

भाजप जिल्हाध्यक्षांसह मंडळ अध्यक्षांना संधी

संघटनातील अनेक पदाधिकाऱ्यांना उमेदवारी गणेश पाटील विरार : वसई-विरार महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता

आज मध्यरात्री उशिरापर्यंत धावणार 'मेट्रो १'

मुंबईकरांना इच्छितस्थळी जाणे सुकर होणार मुंबई : घाटकोपर,वर्सोवा,अंधेरी मेट्रो-१ मार्गिकेवरील सेवा उद्या

१ ते ३१ जानेवारी दरम्यान राज्यात ‘रस्ता सुरक्षा अभियान’

मुंबई : रस्ते अपघातांमध्ये होणारी जीवितहानी कमी करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती