LIC Jeevan Utsav: जबरदस्त आहे ही एलआयसीची पॉलिसी, शानदार व्याजसह मिळणार गँऱटेड रिटर्न

मुंबई: लाईफ इंश्युरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने ग्राहकांना मोठे बक्षीस दिले आहे. इंश्युरन्स कंपनीने नॉन पार्टिसिपेटिंग मनी बॅक पॉलिसी सादर केली आहे. या स्कीमचे नाव जीवन उत्सव(jeevan utsav) आहे. यात गॅरंटेड रिटर्न मिळतात तसेच एक नॉन पार्टिसिपेट, नॉन लिंक्ड, पर्सनल सेव्हिंग आणि पूर्णपणे एक विमा योजना आहे.


जीवन उत्सव विमा योजनेंतर्गत कliमीत कमी विमा राशी ५ लाख रूपये आहे. प्रीमियम भरणा पाच ते १६ वर्षांपर्यंत आहे. जर तुमचे वय ८ वर्षे आहे तर तुम्ही यात गुंतवणूक करू शकता. तसेच अधिकाधिक वय ६५ वर्षे आहे. या पॉलिसीमध्ये दोन पद्धतीचे भरण्याचे पर्याय आहेत यात नियमित इन्कम आणि फ्लेक्सी इनकमचे लाभ मिळतात. यातील तुम्ही कोणत्याही पद्धतीची निवड करू शकता.


 


५.५ वार्षिक व्याज


एलआयसीच्या नव्या जीवन पॉलिसीअंतर्गत तुमच्याकडे दोन पेमेंट ऑप्शनला स्थगित करण्याचे आणि उरलेल्या शेअरवर व्याज घेण्याची सुविधा असेल. एलआयसी या स्थगित लाभांवर ५.५ टक्के दरवर्षी व्याज देईल.



पॉलिसीअंतर्गत मृत्यू लाभ


पॉलिसी होल्डरचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियातील सदस्य अथवा नॉमिनीला याचा लाभ दिला जाईल. मृत्यूनंतर विमा राशीइतका याचा लाभ मिळेल आणि यासोबतच तोपर्यंत मिळालेल्या लाभाचे एक्स्ट्रा गॅरंटीही दिला जाईल.

Comments
Add Comment

Hair Care: केस गळती थांबवण्यासाठी 'या' ५ बियांचे सेवन करा, नैसर्गिकरित्या केस वाढतील

मुंबई : आजकाल बदलती जीवनशैली आणि चुकीच्या आहारामुळे केस गळण्याची समस्या खूप वाढली आहे. अशा परिस्थितीत, केसांचे

Dashavtar Box Office Collection: दशावतारच्या कमाईत होतेय जबरदस्त वाढ, कमावले तब्बल इतके कोटी...

मुंबई: बॉलिवूडपासून ते दाक्षिणात्य सिनेमांपर्यंत सर्वांवर सध्या मराठी सिनेमा दशावतार भारी पडत आहे. दिवसेंदिवस

Rain Update: मुंबईसह राज्यात पावसाची शक्यता; मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह सरी

मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाची

राज्यातील डॉक्टर आज संपावर !

मुंबई (प्रतिनिधी) : आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या

पाकिस्तानच्या 'खोट्या' फुटबॉल संघाचा जपानमध्ये पर्दाफाश

इस्लामाबाद: एका फुटबॉल स्पर्धेत भाग घेण्यासाठी जपानमध्ये गेलेल्या पाकिस्तानच्या 'बनावट' फुटबॉल संघाला जपानी

'वन राणी' टॉय ट्रेन पुन्हा सुरू होणार

मुंबई: चार वर्षांच्या खंडानंतर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मिनी टॉय ट्रेन "वन राणी" सप्टेंबरच्या अखेरीस