Egg: तुम्ही जे अंडे खाताय ते खरे की खोटे, कसे ओळखाल? ही आहे ट्रिक

मुंबई: थंडीचा मोसम सुरू होताच अंड्याच्या सेवनाचे प्रमाण वाढते. अंड्यामध्ये प्रोटीन आणि अन्य पोषकतत्वे मोठ्या प्रमाणात असतात ज्यामुळे थंडीपासून बचाव होण्यास मदत मिळते. मात्र बाजारात खोटी अंडी मिळत आहेत. खोटी अंड्यांमध्ये केमिकल, रबर तसेच अन्य पदार्थ मिसळलेले असतात. नकली अंडी खाल्ल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो. यामुळे आपण जी अंडी खात आहोत की खरी आहेत की खोटी हे जाणून घेणे खूप गरजेचे असते. अंड्याचा खरेपणा ओळखण्यासाठी तुम्ही काही ट्रिक वापरू शकता



कवच तपासा


खऱ्या अंड्याचे कवच ते ह मजबूत आणि थोडेसे पिवळसर सते. मात्र खोट्या अंड्याचे कवच पातळ, धुंदसर अथवा सफेद असू शकते. तसेच याचे कवच अगदी सहज फुटते तर खऱ्या अंड्याचे कवच फोडण्यासाठी थोडी जास्त ताकद लावावी लागते.



वजन तपासा


अंड्याचा खरेपणा तपासण्याची दुसरी पद्धत म्हणजे त्याचे वजन तपासा. जेव्हा तुम्ही एखादे अंडे हातात घेता तेव्हा खरे अंडे हे वजनाला हलके असते.



पाण्यात टाकून तपासा


अंडी खरे आहेत की खोटी हे तपासण्याचा सोपा आणि योग्य मार्ग म्हणजे ते पाण्यात टाकून पाहा. एका भांड्यात पाणी घेऊन त्याल अंडी टाका. जर अंडे पाण्यात बुडाले तर ते खरे आहे. मात्र जर ते पाण्यावर तरंगू लागले तर ते खोटे अंडे आहे. खोट्या अंडीमध्ये हवा, प्लास्टिक अथवा माती भरलेली असते ज्यामुळे त्याचे वजन हलके होते आणि ते पाण्यावर तरंगतात.

Comments
Add Comment

महाराष्ट्र सागरी मंडळाचे २६० कोटींचे सामंजस्य करार

हरित बंदर विकास विषयी डेन्मार्कच्या कंपनीसोबत मंत्री नितेश राणे यांची सविस्तर चर्चा मुंबई : नेस्को गोरेगाव

बोगस आधार कार्ड प्रकरणी आ. रोहित पवारांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे बोगस आधार कार्ड तयार केल्याप्रकरणी राष्ट्रवादी

मोबाईल ग्राहकवाढीत जिओ आघाडीवर; एअरटेल दुसऱ्या क्रमांकावर

रायगड : महाराष्ट्रात मोबाईल ग्राहकांची संख्या सातत्याने वाढत असून, सप्टेंबर महिन्यात रिलायन्स जिओने सर्वाधिक

मुंबईतील खासगी कोचिंग क्लासना लावणार चाप! तपासणीसाठी समिती गठित

मुंबई : मुंबई शहरात सुरू असलेल्या खासगी कोचिंग क्लासची तपासणी करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने सर्व संबधित

शिल्पा शेट्टीच्या आईची तब्येत अचानक बिघडली, लीलावती रुग्णालयात दाखल...

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीची आई सुनंदा शेट्टी यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना मुंबईच्या लीलावती

मुंबईकरांचा प्रवास गारेगार , आजपासून २० वातानुकूलित बसमार्ग सुरू

मुंबई : मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार आणि प्रदूषणमुक्त करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व