Egg: तुम्ही जे अंडे खाताय ते खरे की खोटे, कसे ओळखाल? ही आहे ट्रिक

मुंबई: थंडीचा मोसम सुरू होताच अंड्याच्या सेवनाचे प्रमाण वाढते. अंड्यामध्ये प्रोटीन आणि अन्य पोषकतत्वे मोठ्या प्रमाणात असतात ज्यामुळे थंडीपासून बचाव होण्यास मदत मिळते. मात्र बाजारात खोटी अंडी मिळत आहेत. खोटी अंड्यांमध्ये केमिकल, रबर तसेच अन्य पदार्थ मिसळलेले असतात. नकली अंडी खाल्ल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो. यामुळे आपण जी अंडी खात आहोत की खरी आहेत की खोटी हे जाणून घेणे खूप गरजेचे असते. अंड्याचा खरेपणा ओळखण्यासाठी तुम्ही काही ट्रिक वापरू शकता



कवच तपासा


खऱ्या अंड्याचे कवच ते ह मजबूत आणि थोडेसे पिवळसर सते. मात्र खोट्या अंड्याचे कवच पातळ, धुंदसर अथवा सफेद असू शकते. तसेच याचे कवच अगदी सहज फुटते तर खऱ्या अंड्याचे कवच फोडण्यासाठी थोडी जास्त ताकद लावावी लागते.



वजन तपासा


अंड्याचा खरेपणा तपासण्याची दुसरी पद्धत म्हणजे त्याचे वजन तपासा. जेव्हा तुम्ही एखादे अंडे हातात घेता तेव्हा खरे अंडे हे वजनाला हलके असते.



पाण्यात टाकून तपासा


अंडी खरे आहेत की खोटी हे तपासण्याचा सोपा आणि योग्य मार्ग म्हणजे ते पाण्यात टाकून पाहा. एका भांड्यात पाणी घेऊन त्याल अंडी टाका. जर अंडे पाण्यात बुडाले तर ते खरे आहे. मात्र जर ते पाण्यावर तरंगू लागले तर ते खोटे अंडे आहे. खोट्या अंडीमध्ये हवा, प्लास्टिक अथवा माती भरलेली असते ज्यामुळे त्याचे वजन हलके होते आणि ते पाण्यावर तरंगतात.

Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.