Egg: तुम्ही जे अंडे खाताय ते खरे की खोटे, कसे ओळखाल? ही आहे ट्रिक

मुंबई: थंडीचा मोसम सुरू होताच अंड्याच्या सेवनाचे प्रमाण वाढते. अंड्यामध्ये प्रोटीन आणि अन्य पोषकतत्वे मोठ्या प्रमाणात असतात ज्यामुळे थंडीपासून बचाव होण्यास मदत मिळते. मात्र बाजारात खोटी अंडी मिळत आहेत. खोटी अंड्यांमध्ये केमिकल, रबर तसेच अन्य पदार्थ मिसळलेले असतात. नकली अंडी खाल्ल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो. यामुळे आपण जी अंडी खात आहोत की खरी आहेत की खोटी हे जाणून घेणे खूप गरजेचे असते. अंड्याचा खरेपणा ओळखण्यासाठी तुम्ही काही ट्रिक वापरू शकता



कवच तपासा


खऱ्या अंड्याचे कवच ते ह मजबूत आणि थोडेसे पिवळसर सते. मात्र खोट्या अंड्याचे कवच पातळ, धुंदसर अथवा सफेद असू शकते. तसेच याचे कवच अगदी सहज फुटते तर खऱ्या अंड्याचे कवच फोडण्यासाठी थोडी जास्त ताकद लावावी लागते.



वजन तपासा


अंड्याचा खरेपणा तपासण्याची दुसरी पद्धत म्हणजे त्याचे वजन तपासा. जेव्हा तुम्ही एखादे अंडे हातात घेता तेव्हा खरे अंडे हे वजनाला हलके असते.



पाण्यात टाकून तपासा


अंडी खरे आहेत की खोटी हे तपासण्याचा सोपा आणि योग्य मार्ग म्हणजे ते पाण्यात टाकून पाहा. एका भांड्यात पाणी घेऊन त्याल अंडी टाका. जर अंडे पाण्यात बुडाले तर ते खरे आहे. मात्र जर ते पाण्यावर तरंगू लागले तर ते खोटे अंडे आहे. खोट्या अंडीमध्ये हवा, प्लास्टिक अथवा माती भरलेली असते ज्यामुळे त्याचे वजन हलके होते आणि ते पाण्यावर तरंगतात.

Comments
Add Comment

जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर रुग्णालयातील अग्निशमन प्रणाली झाली जुनी; धुर शोध प्रणालीही नाही अस्तित्वात

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्या जोगेश्वरी पूर्व येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर

विक्रोळीतील निवडणूक गोदामातील सीसी टिव्ही कॅमेरे बंद

आता नव्याने सी सी टिव्ही कॅमेरांसह फायर अलार्म प्रणाली बसवणार मुंबई (विशेष प्रतिनिधी): निवडणूक खात्याच्या

मुंबईतील नागरिकांच्या सुविधेसाठी आता हेल्थ चॅटबॉट; भविष्यात रुग्णशय्या उपलब्धतता डॅशबोर्डही करणार सुरू

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेने डिजिटल सेवांच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल टाकले आहे. नागरिकांच्या

मध्य प्रदेश, छत्तीसगडसाठी रेल्वेगाड्या कोकण रेल्वेवरून धावणार

नाताळ, नवीन वर्षासाठी विशेष भाडे आकारणार मुंबई : नाताळ आणि नवीन वर्षाच्या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी

मध्य रेल्वेच्या विस्कळीत वेळापत्रकावर प्रवाशांचा नवा तोडगा

लोकल उशिरा, तर ईमेलचा मारा मुंबई : मध्य रेल्वेवरील लोकल सेवा दररोज उशिराने धावत असल्याने, प्रवाशांचे नियोजन

विधानसभेत पुन्हा एकदा घुमला आमदार निलेश राणे यांचा आवाज

कोकणातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर वेधले सरकारचे लक्ष मुंबई : नागपूर येथे नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या