Rahul gandhi: 'त्या' विधानावर राहुल गांधींना मोठा झटका, ECI ने पाठवली नोटीस, दोन दिवसांत द्यावे लागेल उत्तर

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी(rahul gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत(pm narendra modi) केलेल्या अपमानजनक विधानाबाबत निवडणूक आयोगाने गुरूवारी झटका दिला. या प्रकरणी आयोगाने त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवत शनिवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे.


भाजपने बुधवारीच काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींविरोधात निवडणूक आयोगामध्ये तक्रार दाखल करत कारवाईची मागणी केली होती. पार्टी सचिव राधा मोहन दास अग्रवाल आणि एका अन्य पदाधिकारी ओम पाठसह प्रतिनिधीमंडळामध्ये सामील इतर नेत्यांनी राहुल गांधीचे हे विधान अपमानजनक असल्याचे म्हटले होते.


राहुल गांधी यांनी क्रिकेट विश्वचषकाच्या फायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या भारताच्या पराभवानंतर पंतप्रधान मोदींबद्दल अपमानजनक विधान केले होते. भारताने ५० षटकांत २४० धावा केल्या होत्या मात्र ऑस्ट्रेलियाने केवळ ४३ षटकांत भारताने दिलेले आव्हान पूर्ण करत सामना जिंकला होता.

Comments
Add Comment

Trending: दोन आयएएस अधिकाऱ्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा

मुंबई: आजच्या काळात जिथे लग्नांमध्ये कोट्यवधी रुपयांचा खर्च आणि बडेजाव केला जातो, तिथे २०२३ बॅचच्या दोन तरुण

Air Ambulance Crash : झारखंडमध्ये एअर अँब्युलन्सचा भीषण अपघात: ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू

रांची: झारखंडची राजधानी रांची येथून दिल्लीच्या दिशेने निघालेल्या एका खासगी चार्टर एअर अँब्युलन्सला भीषण

लाल किल्ल्यावर दहशतवादी हल्ल्याची भीती; ISI च बांगलादेशी कनेक्शन उघड

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक वारसा स्थळ लाल किल्ला पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या रडारवर आल्याची

Supreme Court : मोठी बातमी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना 'सुप्रीम' ब्रेक; ५० टक्के आरक्षण ओलांडलेल्या तिढ्यामुळे २२ जिल्हा परिषदांची निवडणूक लांबणीवर

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात

Sri Lankan Navy : श्रीलंकेच्या नौदलाकडून १२ भारतीय मासेमारांना अटक

श्रीलंकेच्या नौदलाने पंबनमध्ये १२ भारतीय मच्छिमारांना अटक केली आहे, ज्यामुळे या भागातील मच्छिमारांमध्ये

भारतीय सैन्याची मे २०२६ मध्ये पहिली थिएटर कमांड सक्रिय होणार

नवी दिल्ली : देशाच्या लष्करी रचनेत आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या बदलाचा आराखडा तयार झाला आहे. भूदल, वायुदल आणि नौदल