Rahul gandhi: 'त्या' विधानावर राहुल गांधींना मोठा झटका, ECI ने पाठवली नोटीस, दोन दिवसांत द्यावे लागेल उत्तर

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी(rahul gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत(pm narendra modi) केलेल्या अपमानजनक विधानाबाबत निवडणूक आयोगाने गुरूवारी झटका दिला. या प्रकरणी आयोगाने त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवत शनिवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे.


भाजपने बुधवारीच काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींविरोधात निवडणूक आयोगामध्ये तक्रार दाखल करत कारवाईची मागणी केली होती. पार्टी सचिव राधा मोहन दास अग्रवाल आणि एका अन्य पदाधिकारी ओम पाठसह प्रतिनिधीमंडळामध्ये सामील इतर नेत्यांनी राहुल गांधीचे हे विधान अपमानजनक असल्याचे म्हटले होते.


राहुल गांधी यांनी क्रिकेट विश्वचषकाच्या फायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या भारताच्या पराभवानंतर पंतप्रधान मोदींबद्दल अपमानजनक विधान केले होते. भारताने ५० षटकांत २४० धावा केल्या होत्या मात्र ऑस्ट्रेलियाने केवळ ४३ षटकांत भारताने दिलेले आव्हान पूर्ण करत सामना जिंकला होता.

Comments
Add Comment

माजी अग्निवीरांना सीमा सुरक्षा दलातील भरतीत ५० टक्के कोटा

मोदी सरकारचा मोठा निर्णय नवी दिल्ली : माजी अग्निवीरांना आता सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) ५० टक्के कोटा निश्चित

िववाह हे केवळ शारीरिक संतुष्टीचे साधन नव्हे...

‘लिव्ह-इन रिलेशनशिप’वर सरसंघचालक मोहन भागवत यांचे स्पष्ट मत कोलकाता : "कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक

रेल्वे प्रवासभाड्यात वाढ

२६ डिसेंबरपासून अंमलबजावणी नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने रेल्वे प्रवास भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून

कंगना राणौत हिंदी सल्लागार समितीची सदस्य बनली,जाणून घेऊया किती वर्षांचा असेल कार्यकाळ

नवी दिल्ली : प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणौत ही आता आपल्याला चित्रपटासोबत मंत्रालयामध्ये देखील पहायला मिळणार

किश्तवाड जिल्ह्यातील रतले जलविद्युत प्रकल्पात २९ संशयित मजूर ?

श्रीनगर  : जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड येथे चिनाब नदीवर उभारल्या जाणाऱ्या ८५० मेगावॉट क्षमतेच्या ‘रतले हायड्रो

‘एगोज’च्या प्रसिद्ध ब्रँडची अंडी वादाच्या भोवऱ्यात

नवी दिल्ली  : अंड्याला आरोग्यासाठी ‘सुपरफूड’ मानले जाते, मात्र सध्या अंड्यांच्या गुणवत्तेवरून देशभरात एकच खळबळ