५ राज्यांत १७६० कोटींपेक्षा जास्त रूपयांचे सामान, कॅश आणि दारू जप्त, निवडणूक आयोगाचा धक्कादायक खुलासा

  101

नवी दिल्ली: निवडणूक आयोगाने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, पाच निवडणूक राज्यांत १७६० कोटी रूपयांपेक्षा अधिक रूपयांच्या वस्तू, मादक पदार्त, कॅश, दारू तसेच महागडे सामान ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच आयोगाने दावा केला आहे की या सर्व गोष्टी मतदारांना प्रभावित करण्यासाठी देण्यात आल्या होत्या.


आयोगाच्या माहितीनुसार ऑक्टोबरमध्ये निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केल्यानंतर आतापर्यंत जप्त केलेल्या राज्यांमधील वस्तू या २०१८मध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान जप्त केलेल्या गोष्टींच्या सातपट अधिक रूपयांच्या आहेत.


मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि मिझोरम राज्यांत विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले आहे तर राजस्थानात २५ नोव्हेंबर आणि तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. आयोगाच्या विधानानुसार याआधी सहा राज्यांत गुजरात, हिमाचल प्रदेश, नागालँड, मेघालय, त्रिपुरा आणि कर्नाटकात विधानसभा निवडणुकीदरम्यान १४०० रूपयांहून अधिक किंमतीच्या गोष्टी जप्त करण्यात आल्या आहेत. गेल्या वेळच्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत ही रक्कम ११ पट अधिक होती.


निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगिले की पाच राज्यांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सर्व उमेदवारांना तसेच पक्षांना सांगितले होते की प्रलोभनमुक्त निवडणुकीवर जोर दिला होता.

Comments
Add Comment

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके

लष्करी अधिकाऱ्याकडून स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, श्रीनगर विमानतळावर नेमके घडले काय?

एका कर्मचाऱ्याच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर आणि जबड्याला गंभीर दुखापत श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील श्रीनगर