५ राज्यांत १७६० कोटींपेक्षा जास्त रूपयांचे सामान, कॅश आणि दारू जप्त, निवडणूक आयोगाचा धक्कादायक खुलासा

नवी दिल्ली: निवडणूक आयोगाने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, पाच निवडणूक राज्यांत १७६० कोटी रूपयांपेक्षा अधिक रूपयांच्या वस्तू, मादक पदार्त, कॅश, दारू तसेच महागडे सामान ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच आयोगाने दावा केला आहे की या सर्व गोष्टी मतदारांना प्रभावित करण्यासाठी देण्यात आल्या होत्या.


आयोगाच्या माहितीनुसार ऑक्टोबरमध्ये निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केल्यानंतर आतापर्यंत जप्त केलेल्या राज्यांमधील वस्तू या २०१८मध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान जप्त केलेल्या गोष्टींच्या सातपट अधिक रूपयांच्या आहेत.


मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि मिझोरम राज्यांत विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले आहे तर राजस्थानात २५ नोव्हेंबर आणि तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. आयोगाच्या विधानानुसार याआधी सहा राज्यांत गुजरात, हिमाचल प्रदेश, नागालँड, मेघालय, त्रिपुरा आणि कर्नाटकात विधानसभा निवडणुकीदरम्यान १४०० रूपयांहून अधिक किंमतीच्या गोष्टी जप्त करण्यात आल्या आहेत. गेल्या वेळच्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत ही रक्कम ११ पट अधिक होती.


निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगिले की पाच राज्यांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सर्व उमेदवारांना तसेच पक्षांना सांगितले होते की प्रलोभनमुक्त निवडणुकीवर जोर दिला होता.

Comments
Add Comment

महामार्गावर मोठा अपघात, अवघ्या काही सेकंदात १७ जण होरपळले

चित्रदुर्ग : कर्नाटकमधील चित्रदुर्ग गुरुवारी पहाटे महामार्गावर मोठा अपघात झाला. अवघ्या काही सेकंदात १७ जणांचा

पॅन - आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

३१ डिसेंबरनंतर भरावा लागेल १००० रुपये दंड नवी दिल्ली : तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अजूनही लिंक केले

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

दोन नव्या विमान कंपन्यांना केंद्र सरकारची मंजुरी

‘इंडिगो’च्या एकाधिकारशाहीला ब्रेक नवी दिल्ली : जेव्हा देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोची व्यवस्था

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या

चाउमीन, पिझ्झा-बर्गर.. फास्ट फूडच्या अतिसेवनाने आतड्यांना छिद्र, ११ वीच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू

अमरोहा : एखाद्या गोष्टीच अतिव्यसन हे नेहमीच जीवघेणं ठरत. अश्याच एका अति फास्ट फूड (जंक फूड) व्यसनाने उत्तर