अहमदाबाद : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND Vs AUS) यांच्यात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) अंतिम सामन्यात भारताची निराशाजनक कामगिरी सुरु आहे. मागच्या सामन्यात दमदार कामगिरी केलेला मोहम्मद शामी आता फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. त्यामुळे भारतीयांच्या आशा वाढल्या होत्या. मात्र, दहाव्याच चेंडूवर शामीने भारताच्या पदरी निराशा पाडली. शामी केवळ ६ धावांवर बाद झाला.
त्यानंतर लगेच केवळ एक धाव काढत जसप्रीत बुमराह तंबूत परतला. तीन चेंडूंमध्ये त्याला केवळ एक रन करता आला. भारताचा स्कोअर ८ बाद २१४ धावा राहिला. सध्या सूर्याकुमार यादव आणि के. यादव फलंदाजी करत आहेत. भारताकडे आता केवळ पाच षटक उरले आहेत.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…