Visa: दिवाळी संपताच करू शकता स्वस्तात परदेशी जाण्याचे प्लानिंग, इतक्या कमी पैशात मिळतोय व्हिसा

मुंबई: प्रत्येकाला आपल्या आयुष्यात एकदातरी परदेशी जाण्याची इच्छा असते. दरम्यान, अनेकदा परदेशी जाण्याच्या आड येते ते न परवडणारे बजेट. यात कारणामुळे अनेकदा लोकांना आपली इच्छा मारावी लागते. तसेच इतकंच नव्हे तर दुसऱ्या देशात जाण्यासाठी लागणारे सर्वात महत्त्वाचे डॉक्युमेंट म्हणजे व्हिसा. कारण मोठ्या देशांमध्ये व्हिसा मिळवण्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागते.



बजेटमध्ये परदेश प्रवास


येथे आम्ही तुम्हाला असे काही देश सांगणार आहेत जिथे जाण्यासाठी व्हिसाची रक्कम फारशी नाही. या देशांसाठी पाच हजाराहून कमी व्हिसाची रक्कम आहे. यामुळे पैशांची बचत होण्यास मदत मिळेल. मालदीव हे असे ठिकाण आहे जे त्याच्या सुंदरतेसाठी ओळखले जाते. दरम्यान भारतीय नागरिकांसाठी मलदीवमध्ये आल्यावर ९० दिवसांसाठी निशुल्क व्हिसा दिला जातो. जर तुम्हाला यापेक्षा जास्त दिवस राहायचे असेल तर त्यासाठी ३,७३३ रूपये विस्तार शुल्क आहे.



३ हजारांत मिळतोय व्हिसा


मलेशिया देशही अतिशय सांस्कृतिक तसेच आधुनिक शहरांनी परिपूर्ण तसेच तेथील स्वादिष्ट स्ट्रीट फूडसाठी ओळखला जाते. भारतातील पर्यटक येथे साडेतीन हजारात ई व्हिसा मिळवू शकतात. दरम्यान, वेगवेगळ्या कारणांसाठी हा व्हिसा वेगवेगळा असतो. इंडोनेशिया हे बेटही अतिशय प्रससिद्ध आहे. येथे भारतीय पर्यटक २,७१५ रूपयांत ई व्हिसा मिळवू शकतात.


सिंगापूर देशही पर्यटनासाठी अतिशय प्रसिद्ध आहे. येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. येथे भारतीय पर्यटक १,८३१ रूपयांत ई व्हिसा मिळवू शकतात. व्हिएतनामध्ये जाण्यासाठी भारतीय पर्यटक २,०७८ रूपयांत ई व्हिसा मिळवू शकता.


Comments
Add Comment

तब्बल २५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर चिखलवाडीतील रहिवाशांचे गृह स्वप्न पूर्ण

मुंबई : मुंबईतील ग्रांट रोड परिसरातील जुनी चिखलवाडीचा पुनर्विकास पूर्ण झाला असून येथील २६५ रहिवाशांना

मुंबईतील १२ प्रभाग समित्या बिनविरोध, पाच प्रभाग समित्यांमध्ये होणार निवडणूक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत महापौर आणि उपमहापौरांसह चार वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदाची निवड

पुण्याच्या इंदिरा युनिव्हर्सिटीच्या संचालकांनी मानले उपमुख्यमंत्री शिंदेंचे आभार

मुंबई: “आजवर तुमच्याबद्दल फक्त ऐकून होते, मात्र तुम्ही प्रत्यक्षात संकटाच्या वेळी मदतीला धावून येता, याची

​गेटवे-एलिफंटा जलवाहतूक सक्षम करण्यासाठी बोट आधुनिकीकरणावर भर; मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक

मुंबई : गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि अलिबाग दरम्यान धावणाऱ्या प्रवासी बोटींचे आधुनिकीकरण करून प्रवाशांना

डॉ. अभिजित चौधरी 'पीएमआरडीए'चे नवे आयुक्त

मुंबई : राज्य शासनाने बुधवारी दोघा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून, पुणे महानगर प्रदेश विकास

पुणे व रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेच्या उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

मुंबई, दि. ४ : - पुणे व रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेचा पिंपळपाडा-सावळे उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसित