Visa: भारताने कॅनडाच्या लोकांसाठी पुन्हा सुरू केली व्हिसा सर्व्हिस, केवळ या लोकांना मिळणार सुविधा

नवी दिल्ली : खलिस्तान समर्थक हरदीप सिंह निज्जरच्या हत्याप्रकरणावरून भारत आणि कॅनडा यांच्यातील तणाव कायम आहे. यातच भारताने कॅनडाच्या लोकांसाठी व्हिसा सर्व्हिस पुन्हा बुधवारपासून सुरू केली आहे.


कॅनडाच्या ओटावामधील भारताच्या उच्चायोगाने सोशल मीडिया एक्सवर सांगितले व्हिसा सर्व्हिस- प्रवेश व्हिसा, बिझनेस व्हिसा, मेडिकल व्हिसा आणि कॉन्फ्रेन्स व्हिसा च्या श्रेणीमध्ये सुरू करण्यात आला आहे.


उच्चायोगाने सांगितले की सुरक्षा लक्षात गेता अस्थायीपणे व्हिसा देण्यावर प्रतिबंध घालण्यात आला होता. अशातच सुरक्षा स्थितीचा आढावा घेतल्यानंतर व्हिसा सर्व्हिस पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे.


 


कॅनडा आणि भारत यांच्यात वाद


नुकताच कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी दावा केला होता की निज्जर हत्या प्रकरणात भारतीय एजंटचा हात असू शकतो. यावर उत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते की हे सर्व आरोप राजकीय प्रेरणेने करण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

Indian Seafarers Missing : धक्कादायक! होर्मुझमध्ये व्यापारी जहाजावर इराणचा हल्ला; ११ भारतीयांपैकी एक खलाशी बेपत्ता, भारताचा तीव्र निषेध

नवी दिल्ली : ओमानच्या किनाऱ्याजवळ होर्मुझ सामुद्रधुनीत सायप्रसच्या ध्वजाखालील 'जीएफएस गॅलेक्सी' या व्यापारी

House Aesthetic : कमी बजेटमध्ये घराला द्या स्टायलिश लूक!

कमी बजेटमध्ये घर सजवायचंय? https://prahaar.in/2026/07/11/upvas-food-bored-of-sabudana-khichdi-during-fasting-then-definitely-try-this-delicious-and-healthy-dishes/ या सोप्या (Simple)

Bay of Bengal : बंगालच्या उपसागरात रिश्टर स्केलवर ४.५ तीव्रतेचा भूकंप; विशाखापट्टणमपर्यंत जाणवले धक्के

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यापासून दूर बंगालच्या उपसागरात रविवारी पहाटे ४.५ रिश्टर तीव्रतेचा सौम्य

Indian Railways : लोणावळा - कर्जत मार्गावर दरड कोसळल्यामुळे दिनांक १७ जुलै २०२६ पर्यंत काही गाड्यांच्या मार्गात बदल

लोणावळा - कर्जत मार्गावर दरड कोसळल्यामुळे दिनांक १७ जुलै २०२६ पर्यंत काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट/ शॉर्ट ओरीजनेट/

Traffic Congestion : वाहतूक कोंडीचा अर्थव्यवस्थेला फटका;चार शहरांना दरवर्षी ₹१.४७ लाख कोटींचे नुकसान

नवी दिल्ली: देशातील प्रमुख महानगरांमधील वाढती वाहतूक कोंडी ही केवळ नागरिकांच्या गैरसोयीचा विषय राहिलेली नसून,

Heatwave in India : उष्णतेच्या विळख्यात भारतातील १४ शहरे

जागतिक धोकादायक ५० शहरांच्या यादीत पुणे, नागपूरचा समावेश; अहमदाबाद दुसऱ्या क्रमांकावर नवी दिल्ली : शहरातील सतत