India vs Pakistan: पाकिस्तानविरुद्ध भारताच्या प्लेईंग ११मध्ये बदल?

अहमदाबाद: आस्ट्रेलिया(australia) आणि अफगाणिस्तानला(afganistan) विश्वचषकात हरवल्यानंतर टीम इंडियाचा १४ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध सामना रंगत आहे. दोन्ही संघादरम्यानचा हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगणार आहे.


भारतीय संघाने विश्वचषकातील पहिले दोनही सामने जिंकले आहेत त्यामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास दुणावला आहे. मात्र अद्यापही संघात काही कमतरता आहेत. या कमतरता दूर झाल्या तर टीम इंडियाचे विजयी अभियान असेच सुरू राहू शकते आणि वर्ल्डकपचा दावेदारही संघ बनू शकतो.


सलग दोन सामन्यात विजय मिळवल्यानंतरही टीम इंडियाला काही बाबतीत सुधारण्याची गरज आहे. जर सुरूवातीला इशान किशनबाबत बोलायचे झाल्यास दिल्ली येथील सामन्यात त्याने ४७ धावा केल्या. मात्र त्याच्या खेळीमध्ये आत्मविश्वासाठी कमतरता जाणवली. तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात तो खूपच गैरजबाबदार दिसला.


दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियममध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराहने ३९ धावा देत ४ विकेट मिळवल्या होत्या मात्र गोलंदाजीत दुसरीकडे त्याचा पार्टनर मोहम्मद सिराजची चांगलीच धुलाई झाली. त्याने आपल्या ९ ओव्हरमध्ये ७६ धावा दिल्या होत्या. अशातच मोहम्मद शमीला सिराजच्या जागी संधी दिली जाऊ शकते.

Comments
Add Comment

क्रिकेट विश्वात जेमिमाच्या मैत्रीचीच चर्चा!

वाईट काळामधून स्मृती मानधनाला बाहेर काढायला मदत नवी दिल्ली : मैत्रीण कशी असावी, याचे उत्तम उदाहरण जेमिमा

Rohit Sharma-Virat Kohli Vijay Hazare Trophy 2025-26 : रोहित-विराटचा पहिल्या सामन्यात शतकी धमाका! दुसऱ्या फेरीत कोणाशी भिडणार? जाणून घ्या वेळ, मैदान आणि लाइव्ह अपडेट्सची ए टू झेड माहिती

भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या 'विराट-रोहित' नावाच्या वादळाने चाहत्यांना भुरळ घातली असून, विजय हजारे

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख