Asian Games 2023 : सिफ्ट कौरने नेम धरला आणि भारताच्या खात्यात आले पाचवे सुवर्णपदक!

आशी चौक्सीने मिळवून दिले कांस्यपदक


आतापर्यंत भारताची १८ पदकांची कमाई


हांगझोऊ : चीनमध्ये रंगलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2023) भारत आपल्या उत्तमोत्तम खेळाडूंसह चमकदार कामगिरी करत आहे. नेमबाजीत तर आजच्या दिवसात दुसरे सुवर्णपदक मिळवत भारताने आतापर्यंत एकूण पाच सुवर्णपदकांची कमाई केली आहे. ५० मीटर रायफल स्पर्धेत भारताच्या सिफ्ट कौर सामरानं (Sift kaur samra) सुवर्णपदक पटकावलं आहे. तर भारताची नेमबाज आशी चौक्सीनं (Ashi Chouksey) कांस्यपदक मिळवलं आहे. दरम्यान, भारताच्या खात्यात ५ सुवर्ण, ५ रौप्य आणि ८ कांस्यपदक अशी एकूण १८ पदकं आली आहेत.


याआधी २५ मीटर एअर पिस्तुल टीम इव्हेंटमध्ये मनु भाकर, इशा सिंह आणि रिदम सांगवानच्या टीमने सुवर्णपदक पटकावले. ५० मीटर रायफल स्पर्धेत सामरा हिने ४४३ गुणांसह अव्वल स्थान पटकावले. तर दुसऱ्या स्थानी ४४१.९ गुणांसह चीनची क्युंगो झांग आणि भारताची आशी चौकसी ४३७.८ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

प्रतिकूल हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा ७ ऑक्टोबरपर्यंत स्थगित

जम्मू :  जम्मू आणि काश्मीरमधील तीव्र हवामानाच्या इशाऱ्यामुळे, वैष्णोदेवी यात्रा ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान स्थगित

दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसाचा कहर; भूस्खलनात १७ जणांचा मृत्यू, सिक्कीमशी संपर्क तुटला

उत्तराखंड : दार्जिलिंगमध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून, आतापर्यंत १७

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी