Plane crash: ब्राझीलमध्ये विमान अपघातात १४ जणांचा मृत्यू

मनौस : ब्राझीलच्या उत्तर अॅमेझॉन राज्यात शनिवारी झालेल्या विमान अपघातात(plane crash) १४ जणांचा मृत्यू झाला. राज्याच्या गर्व्हनरनी सांगितले हा अपघात राज्याची राजधानी मनौस येथून साधारण ४०० किमीत दूर बार्सिलोस येथे झाला.


अमेजनस राज्याचे गर्व्हनर विल्सन लीमा म्हमाले, शनिवारी बार्सिलोस येथे झालेल्या विमान अपघातात १२ प्रवाशांचा मृत्यू झाला तर चालक दलातील दोन सदस्यांचा मृत्यू झाल्याप्रकऱणी दु:ख झाले आहे. आमची टीम सर्वतोपरी मदत करत आहे. मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबाप्रती माझी सहानुभूती आणि प्रार्थना नेहमीच सोबत आहे.


रिपोर्टनुसार या विमानात १२ पर्यटक आणि एक पायलट तसेच एक को पायलट उपस्थित होते. ब्राझीलच्या नागरिक सुरक्षाने म्हटले की विमानात उपस्थित असलेल्या कोणत्याही व्यक्तीचा जीव वाचू शकलेला नाही. मीडिया रिपोर्टनुसार हे विमान लँड होत असताना मुसळधार पाऊस असल्याने खराब हवामानामुळे विमानाचा अपघात झाला.


या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नागरिकत्वाबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. दरम्यान यात काही अमेरिकन नागरिक सहभागी होते असे सांगितले जात आहे.

Comments
Add Comment

अमेरिकेकडून होर्मुज सामुद्रधुनीजवळील इराणी भागात ५,००० पौंडांचा बॉम्ब हल्ला

वॉशिंग्टन : अमेरिकेने बुधवारी पहाटे इराणवर अनेक मोठे हल्ले केले आहेत. अमेरिकन सैन्याने सांगितले की या

सौदी अरेबियाकडून भारताला रेड सी मार्गे कच्च्या तेलाचा पुरवठा सुरू

नवी दिल्ली : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे स्ट्रेट ऑफ होर्मुज परिसरातील संकट अधिक

इराण-इस्रायल युद्ध सुरु राहिले तर उपासमारी येईल?; डब्ल्यूएफपीने काय सांगितले?, जाणून घ्या

नवी दिल्ली: संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रमाने (WFP) इशारा दिला आहे की, अमेरिका, इस्रायल आणि इराण

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

Dubai Airport : दुबई विमानतळ बंद : एअर इंडियाची सर्व उड्डाणे तात्पुरती रद्द; प्रवाशांमध्ये गोंधळ

पश्चिम आशियात तणाव कायम असताना, एअर इंडियाने सोमवारी (१६ मार्च) दुबईकडे जाणारी आपली सर्व उड्डाणे रद्द केली आहेत.

Iran-US-Israel War : इराणमधील भारतीय दूतावासकडून पुन्हा एकदा सूचना जारी

इराणमध्ये भू-राजकीय संकट सुरू झाल्यानंतर मध्यपूर्वेत अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी भारत सरकार