भिवंडी: भिवंडी तालुक्यातील पूर्णा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील दालमिल कंपाऊंडमध्ये केमिकलच्या गोदामला भीषण आग लागल्याची घटना सायंकाळी घडली. या दुर्घटनेत गोदामात साठवलेला केमिकल साठा मोठ्या प्रमाणात जळून खाक झाला आहे.
अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविले.मात्र गोदामातील केमिकल ज्वलनशील असल्याने आगेवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना अनेक अडचणी येत होत्या. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीत हानी झाली नसून आगीचे नेमके कारण अजूनही समजले नाही.
विशेष म्हणजे या परिसरात अवैद्य केमिकल साठे मोठ्या प्रमाणात असतानाही स्थानिक पोलीस प्रशासना बरोबरच ग्रामपंचायत व महसूल विभागाचे या अनधिकृत केमिकल साठ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…
पुणे : माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे आणखी एक माजी आमदार महायुतीच्या वाटेवर…