Fire: भिवंडीत केमिकल गोदामाला भीषण आग, जिवितहानी नाही

  76

भिवंडी: भिवंडी तालुक्यातील पूर्णा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील दालमिल कंपाऊंडमध्ये केमिकलच्या गोदामला भीषण आग लागल्याची घटना सायंकाळी घडली. या दुर्घटनेत गोदामात साठवलेला केमिकल साठा मोठ्या प्रमाणात जळून खाक झाला आहे.


अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविले.मात्र गोदामातील केमिकल ज्वलनशील असल्याने आगेवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना अनेक अडचणी येत होत्या. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीत हानी झाली नसून आगीचे नेमके कारण अजूनही समजले नाही.


विशेष म्हणजे या परिसरात अवैद्य केमिकल साठे मोठ्या प्रमाणात असतानाही स्थानिक पोलीस प्रशासना बरोबरच ग्रामपंचायत व महसूल विभागाचे या अनधिकृत केमिकल साठ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या