जी २० परिषद : पाहुण्यांना नाही वाढले जाणार हे पदार्थ, पहिल्यांदा मेन्यूमध्ये नसणार हे पदार्थ

नवी दिल्ली : जी २० शिखर परिषदेसाठी दिल्लीमद्ये जोरदार तयारी सुरू आहेत. दिल्लीचे सजवलेले रस्ते या परिषदेचे महत्त्व सांगतात. रस्त्यांची सुंदरता वाढवण्यासाठी रंगरंगोटी तसेच लायटिंगचे काम जोरात सुरू आहे. दिल्लीमध्ये सुरक्षाही जोरात आहे. यातच जी २० शिखर परिषदेशी संबंधित आश्चर्याची बातमी समोर आल ीआहे. सूत्रांनी या संमेलनात परदेशी पाहुण्यांना दिल्या जाणाऱ्या मेन्यूविषयी खुलासा केला आहे.


सूत्रांनी सांगितले भारतात जी २०च्या परिषदेत पाहुण्यांना शाकाहारी भोजन दिले जाणार आहेजो . सर्व पाहुण्यांना नॉनव्हेज खाणे दिले जाणार नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन पासून ते चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग सर्व पाहुण्यांना भारतातील विविध शाकाहारी मेन्यू दिले जाणार आहे.


जी २० परिषदेत जितके परदेशी पाहुणे आहेत त्यात काही राष्ट्राध्यक्ष आणि राष्ट्र प्रमुख सामील आहेत या सर्वांना व्हेजिटेरियन जेवण दिले जाणार आहे. भारतीय पदार्थांमध्ये काश्मीर ते कन्याकुमारपासून विविध राज्यांचे प्रसिद्ध पदार्थ वाढले जाणार आहेत. या परिषदेत कोणत्याही प्रकारचे मांसाहारी जेवण दिले जाणार नाही.

परदेशी मीडियासाठी जे खाण्याचे पदार्थ दिले जाणार आहेत. त्यात शुद्ध व्हेजिटेरियन खाण्याचा समावेश असणार आहे. Media delegationमध्ये साधारण साडेतीन हजार लोक असणार आहेत. त्या सर्वांची प्रगती मैदानात व्यवस्था करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे

Madhya Pradesh : कफ सिरप नाही, विष! औषधामुळे ११ चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मध्य प्रदेश-राजस्थान हादरले, दोन्ही सिरपवर तात्काळ बंदी

मध्य प्रदेश : मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सरकारी आरोग्य केंद्रांमधून वाटण्यात येत असलेल्या एका कफ सिरपमुळे (Cough

आता देशभरात 'ई-सिम'

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने (भारत संचार निगम लिमिटेड) टाटा कम्युनिकेशन्ससोबत हातमिळवणी केली आहे. या