जी २० परिषद : पाहुण्यांना नाही वाढले जाणार हे पदार्थ, पहिल्यांदा मेन्यूमध्ये नसणार हे पदार्थ

  82

नवी दिल्ली : जी २० शिखर परिषदेसाठी दिल्लीमद्ये जोरदार तयारी सुरू आहेत. दिल्लीचे सजवलेले रस्ते या परिषदेचे महत्त्व सांगतात. रस्त्यांची सुंदरता वाढवण्यासाठी रंगरंगोटी तसेच लायटिंगचे काम जोरात सुरू आहे. दिल्लीमध्ये सुरक्षाही जोरात आहे. यातच जी २० शिखर परिषदेशी संबंधित आश्चर्याची बातमी समोर आल ीआहे. सूत्रांनी या संमेलनात परदेशी पाहुण्यांना दिल्या जाणाऱ्या मेन्यूविषयी खुलासा केला आहे.


सूत्रांनी सांगितले भारतात जी २०च्या परिषदेत पाहुण्यांना शाकाहारी भोजन दिले जाणार आहेजो . सर्व पाहुण्यांना नॉनव्हेज खाणे दिले जाणार नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन पासून ते चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग सर्व पाहुण्यांना भारतातील विविध शाकाहारी मेन्यू दिले जाणार आहे.


जी २० परिषदेत जितके परदेशी पाहुणे आहेत त्यात काही राष्ट्राध्यक्ष आणि राष्ट्र प्रमुख सामील आहेत या सर्वांना व्हेजिटेरियन जेवण दिले जाणार आहे. भारतीय पदार्थांमध्ये काश्मीर ते कन्याकुमारपासून विविध राज्यांचे प्रसिद्ध पदार्थ वाढले जाणार आहेत. या परिषदेत कोणत्याही प्रकारचे मांसाहारी जेवण दिले जाणार नाही.

परदेशी मीडियासाठी जे खाण्याचे पदार्थ दिले जाणार आहेत. त्यात शुद्ध व्हेजिटेरियन खाण्याचा समावेश असणार आहे. Media delegationमध्ये साधारण साडेतीन हजार लोक असणार आहेत. त्या सर्वांची प्रगती मैदानात व्यवस्था करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

श्री दत्तात्रेयाच्या गिरनार पर्वतावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

येत्या २ जुलै रोजी स्थानिक प्रशासन घेणार योग्य खबरदारी जुनागढ : गुजरातमधील जुनागड येथे असलेल्या गिरनार

"अंतराळातून भारत खूप भव्य दिसतो" अंतराळवीर शुभांशू शुक्लाने मारल्या पंतप्रधान मोदींशी गप्पा

अंतराळातील सर्वात मोठे आव्हान काय आहे? पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लासोबत संवाद नवी

मोठी बातमी: आयपीएस पराग जैन भारताचे नवे 'RAW' प्रमुख

प्रतिनिधी: भारताची परकीय गुप्तचर संस्था म्हणून जगभरातही ख्याती असलेल्या रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (Research and Analysis Wing (RAW)

Local Train Derails: तामिळनाडू पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली, प्रवाशांमध्ये गोंधळ

चित्तेरी स्थानकावरून ट्रेन सुटल्यानंतर काही वेळातच मोठा आवाज ऐकू आला चेन्नई: तामिळनाडूच्या रानीपेट जिल्ह्यात

भाजपने ३ राज्यात नेमले निवडणूक अधिकारी

नवी दिल्ली  : महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी

देशभरात पुढील ७ दिवसांत मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : देशभरात पुढील ७ दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय.