मुंबई : वरळी येथील ॲक्सिस बँकेच्या (Axis Bank) मुख्य कार्यालयात महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेच्या फलकाचे अनावरण महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेचे अध्यक्ष आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी कामगारांची गेली पाच वर्ष रखडलेली पगारवाढ व हक्काचा मिळणारा D.A. बंद करण्यात आल्यामुळे आमदार नितेश राणेंकडून बॅंकेला इशारा देण्यात आला. व्यवस्थापनाकडून आठवड्याची वेळ मागून घेण्यात आली आहे. सर्व प्रलंबित प्रश्नावर लवकर तोडगा काढण्यात येणार असल्याचे आश्वासन आमदार नितेश राणे यांना व्यवस्थापनाकडून देण्यात आले आहे.
यावेळी सरचिटणीस प्रवीण नलावडे, ॲक्सिस बँक युनिट पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप जिंकत मोठा इतिहास रचला आहे. या टीम…
मुंबई: दही साखर हातात ठेवणे ही हिंदू धर्मातील महत्त्वाची परंपरा आहे. दही-साखर खाणे शुभ मानले…
विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अथक प्रयत्नांना यश मुंबई : गोकुळदास तेजपाल रुग्णालय, मुंबई…
मुंबई: मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर आलेल्या लाखो चाहत्यांमध्ये सहकार्य आणि सहृदयतेचे अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. वर्ल्डकप…
मुंबई: टीम इंडिया(team india) विक्ट्री परेडसाठी मुंबईत पोहोचले आहेत. भारतीय संघाचे मुंबई एअरपोर्टवर दिमाखात स्वागत…
मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत (SRA scheme) घरांच्या विक्रीसाठीचे ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) आता ऑनलाइन देण्यात…