Axis Bank : ॲक्सिस बँकेच्या कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आमदार नितेश राणे यांची मध्यस्थी

ॲक्सिस बँकेच्या मुख्य कार्यालयात महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेच्या फलकाचे अनावरण प्रसंगी व्यवस्थापनाने दिले आठवडाभरात सर्व प्रलंबित प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन

मुंबई : वरळी येथील ॲक्सिस बँकेच्या (Axis Bank) मुख्य कार्यालयात महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेच्या फलकाचे अनावरण महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेचे अध्यक्ष आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.


यावेळी कामगारांची गेली पाच वर्ष रखडलेली पगारवाढ व हक्काचा मिळणारा D.A. बंद करण्यात आल्यामुळे आमदार नितेश राणेंकडून बॅंकेला इशारा देण्यात आला. व्यवस्थापनाकडून आठवड्याची वेळ मागून घेण्यात आली आहे. सर्व प्रलंबित प्रश्नावर लवकर तोडगा काढण्यात येणार असल्याचे आश्वासन आमदार नितेश राणे यांना व्यवस्थापनाकडून देण्यात आले आहे.



यावेळी सरचिटणीस प्रवीण नलावडे, ॲक्सिस बँक युनिट पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

अनाथ विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती संदर्भातील अडचणी दूर करू

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या अनाथ विद्यार्थ्यांना राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शुल्काचा भार हलका करणार, मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन

मुंबई : राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती अर्जाची

नियम व अटींची पूर्तता केल्यासच गुंठेवारी प्रस्तावांना मंजुरी मिळणार; मंत्री उदय सामंत यांची विधान परिषदेत माहिती

मुंबई : राज्यातील गुंठेवारी नियमितीकरणाबाबत राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गुंठेवारी विकास नियमित

राज्यातील चेक पोस्ट बंद करणार, मंत्री प्रताप सरनाईकांनी दिले आश्वासन

मुंबई : चेक पोस्ट संदर्भात लोकप्रतिनिधी तसेच विविध संस्थांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या विषयाची गंभीर दखल

महाराष्ट्रात गॅस, पेट्रोल-डिझेलचा तुटवडा नाही 

 इराण-इस्राईल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर विशेष समित्यांची स्थापना; रिफायनरींकडून उत्पादन वाढवले मुंबई : इराण

महाराष्ट्रात १७ ते २० मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांची काळजी घ्यावी; पाऊस आणि वाऱ्यापासून पिकांना सुरक्षित ठेवावे मुंबई :