Swine flu : मुंबईत स्वाइन फ्लूची रुग्णसंख्या वाढतेय!

मुंबई : मुंबईत डेंग्यू, लेप्टोचा धोका वाढत असताना ऑगस्टमध्ये पहिल्या वीस दिवसांमध्ये स्वाइन फ्लूच्या (Swine flu) १०० रुग्णांची नोंद झाली आहे. एच१ एन१ रुग्णसंख्येमध्ये सातत्याने होणारी वाढ चिंताजनक असल्याचे आरोग्य तज्ज्ञांनी म्हटले आहे.


मुंबईकरांमध्ये घसादुखी, सर्दी, खोकला, ताप आणि अनेकदा तीव्र स्वरूपाचा ताप अशी लक्षणे दिसून येत आहेत. यामुळे व्हायरल, डेंग्यू किंवा मलेरिया यापैकी कोणत्याही आजाराचे निदान न झाल्यास स्वाइन फ्लूच्या आजारासाठीही निदान चाचण्या करून घेण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.


कोरोनाच्या कालावधीमध्ये स्वाइन फ्लूच्या आजाराचा जोर कमी होता. यंदा मात्र पावसाळ्यामध्ये साथींचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यातच स्वाइन फ्लूची रूग्णसंख्या काहीशी वाढताना दिसते आहे.


१ ते २० ऑगस्ट दरम्यानची रुग्णसंख्या




  • मलेरिया - ७०४

  • लेप्टो -२१७

  • डेंग्यू - ४९५

  • गॅस्ट्रो - ४९५

  • कावीळ - ६६०

  • चिकनगुनिया - १४

  • एच१एन१ - १०६

  • जुलै २०२३

  • मलेरिया - ७२१

  • लेप्टो - ४१३

  • डेंग्यू - ६८५

  • गॅस्ट्रो - १७६७

  • कावीळ - १४४

  • चिकनगुनिया - २७


Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

वर्षाच्या पहिल्याच दिवशीच मुंबईत पाऊसच आगमन

मुंबई : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पाऊस आल्याने मुंबईकरांना आनंदाचा सुखत धक्का बसला आहे. वाढत्या

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी इक्बाल सिंग चहल मुख्य निरीक्षक

मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १५ जानेवारीला

नव्या विमानतळाच्या धावपटटीच्या कार्यक्ष्मतेसाठी ‘टॅक्सीवे एम’ कार्यान्वित

गर्दीच्या वेळी आगमन आणि प्रस्थानाचा गोंधळ टळणार मुंबई : जगातील सर्वात जास्त व्यस्त सिंगल-रनवे विमानतळांपैकी एक

मध्य रेल्वेला पार्सल वाहतुकीतून १८३ कोटी रुपयांची कमाई

मुंबई : चालू आर्थिक वर्षात मध्य रेल्वेने नियोजित पार्सल गाड्या, भाडेतत्त्वावरील पार्सल गाड्या आणि मागणीनुसार

केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर

अहिल्यानगर आणि नाशिक येथे विविध कार्यक्रमांना उपस्थिती मुंबई : केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण

समृद्धी महामार्गावरील वाहतूक कोंडी सुटणार

भिवंडी बायपास रस्त्याचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार मुंबई : भिवंडी बायपास रस्त्याचे काम आता अंतिम