Elon Musk: ट्विटरची चिमणी उडवणार, एलन मस्क यांचे ट्विट चर्चेत

न्युयार्क : प्रसिद्ध उद्योगपती एलन मस्क मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरचा लोगो बदलणार आहेत. उद्यापासून यात बदल होईल. ते लोगो 'X' करू शकतात. ग्रेग नावाच्या युजरसोबत ट्विटर स्पेसवर झालेल्या संभाषणात मस्क यांनी दुजोरा दिला आहे.





जेव्हा मस्क यांना विचारण्यात आले की ते खरोखरच ट्विटरचा लोगो बदलणार आहेत का, तेव्हा त्यांनी होकारार्थी उत्तर दिले. यासोबतच त्यांनी ट्विटरवर एक पोल तयार केला आणि लिहिले की, 'डिफॉल्ट प्लॅटफॉर्मचा रंग ब्लॅक करायचा का.' दुपारी १२ वाजेपर्यंत या मतदानात ४.५० लाखांहून अधिक लोकांनी मतदान केले आहे. बहुतेक लोकांनी आतापर्यंत काळा आणि पांढरा यातील काळा निवडला आहे. १९९९ पासून एलन मस्क 'X' अक्षराशी संबंधित आहे. तेव्हा त्यांची एक कंपनी X.com नावाची होती.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

अमेरिकेकडून होर्मुज सामुद्रधुनीजवळील इराणी भागात ५,००० पौंडांचा बॉम्ब हल्ला

वॉशिंग्टन : अमेरिकेने बुधवारी पहाटे इराणवर अनेक मोठे हल्ले केले आहेत. अमेरिकन सैन्याने सांगितले की या

सौदी अरेबियाकडून भारताला रेड सी मार्गे कच्च्या तेलाचा पुरवठा सुरू

नवी दिल्ली : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे स्ट्रेट ऑफ होर्मुज परिसरातील संकट अधिक

इराण-इस्रायल युद्ध सुरु राहिले तर उपासमारी येईल?; डब्ल्यूएफपीने काय सांगितले?, जाणून घ्या

नवी दिल्ली: संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रमाने (WFP) इशारा दिला आहे की, अमेरिका, इस्रायल आणि इराण

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

Dubai Airport : दुबई विमानतळ बंद : एअर इंडियाची सर्व उड्डाणे तात्पुरती रद्द; प्रवाशांमध्ये गोंधळ

पश्चिम आशियात तणाव कायम असताना, एअर इंडियाने सोमवारी (१६ मार्च) दुबईकडे जाणारी आपली सर्व उड्डाणे रद्द केली आहेत.

Iran-US-Israel War : इराणमधील भारतीय दूतावासकडून पुन्हा एकदा सूचना जारी

इराणमध्ये भू-राजकीय संकट सुरू झाल्यानंतर मध्यपूर्वेत अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी भारत सरकार