Biparjoy Cycolne: बिपरजॉयचे राजस्थानात थैमान, 'इतके' जण दगावले!

उदयपूर: चक्रीवादळ बिपरजॉयने (Bipayjoy Cyclone) राजस्थानमध्ये (Rajsthan) थैमान घातले आहे. रविवारी वादळामुळे पाली, सिरोही, राजसमंद, उदयपूर, बाडमेरमध्ये मुसळधार पाऊस झाला. राजस्थानात गेल्या २४ तासांत ३०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर विविध दुर्घटनांत तीन जणांचा मृत्यू झाला.


गेल्या २४ तासांत सांचौरमध्ये २२, माउंट अबू-१५, शिवगंज-१३.२५ इंच पावसाची नोंद झाली. ५०० हून जास्त गावांत वीजपुरवठा खंडित झाला. पाली, जालौर, बाडमेर, सिरोही चारही जिल्ह्यांत मान्सूनमधील कोटा पूर्ण झाला आहे.


दरम्यान, वाळवंटात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक घरांत पाच फूट पाणी साचले पाली जिल्ह्यात ८, तर सांचौरमध्ये ५ बंधारे तुडुंब भरून वाहत आहेत. पांचला धरण फुटल्याने सांचौर जलमय झाले.

Comments
Add Comment

अज्ञात वैमानिकाच्या पत्रात 'इंडिगो'वर ‘गैरव्यवस्थापन,’ आणि ‘अपमान’ केल्याचा आरोप

नवी दिल्ली : देशातील एक विमान सेवा कंपनी सध्या आपल्या इतिहासातील सर्वात मोठ्या संकटाचा सामना करत आहे. गेला

भारतातील सर्वात अनोखे शहर, आतापर्यंत २१ वेळा बदललं नाव

उत्तर प्रदेश  : भारतातील अनेक शहरे जगभरात प्रसिद्ध आहेत. लोकसंख्येच्या बाबतीत दिल्ली हे देशातील सर्वात मोठे शहर

एका १३ वर्षांच्या मुलीचा हृदयद्रावक मृत्यू !

फुगा फुगवताना फुटला, अन् श्वास नलिकेत अडकला उत्तर प्रदेश :  बुलंदशहरच्या पहासू भागात एका १३ वर्षांच्या मुलीचा

घरी गेल्यावर आता बॉसचा मेल आणि फोन उचलणं बंधनकारक नाही

नवं विधेयक संसदेत सादर नवी िदल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत ‘राईट

भारतात राहणे हा शेख हसीना यांचा वैयक्तिक निर्णय: एस. जयशंकर

नवी दिल्ली : बांगलादेश सरकार भारतात राहणाऱ्या त्यांच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना ढाकाला परत पाठवण्याची

सीमा सुरक्षा झाली अभेद्य!

१२ हजार फुटांवरील श्योक बोगदा लष्करासाठी खुला नवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये १२ हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवर