EU's action on Google: गुगलला त्यांचे कारनामे भोवले! तब्बल इतक्या कोटींचा दंड

वृत्तसंस्था: गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटला युरोपियन युनियन (EU) नियामकांनी गुगलला तब्बल २ हजार २९६ कोटींचा दंड ठोठावला आहे. इयु नियामकांना असे आढळले आहे की गुगल बाजारात स्पर्धाविरोधी कारवाया करत आहे.


युरोपियन युनियनच्या या पावलाने गुगलच्या अडचणीत वाढ होण्याची शक्य आहे. २०२२ मध्ये कंपनीने वेगवेगळ्या सेवांतून २४.५ बिलियन (१८ लाख करोड़ रुपये) इतका नफा कमवला आहे. याबाबत इयु अँचीट्रस्टचे मार्गारेट वेस्टेजर यांनी म्हटले आहे की, गुगलला आपल्या एडटेक व्यवसायाचा काही भाग विकावा लागेल. गुगलच्या स्पर्धाविरोधी पद्धतींना आळा घालण्यासाठी इतर कंपन्यांना जागा आणि संधी द्यावी लागेल. जवळपास दोन वर्षांपासून सुरू असलेल्या तपासानंतर युरोपियन युनियनने गुगलवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.


गुगलला करोडो रुपयांचा दंड ठोठावण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी दक्षिण कोरिया आणि भारताच्या एजन्सींनीही कंपनीवर कारवाई केली आहे. गुगलला मोठी बाजारपेठ आहे आणि कंपनीला मक्तेदारी हवी आहे, असे आरोप होत आहेत. अँड्रॉइड मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीममुळे त्याचा युजरबेसही मोठा आहे.


Comments
Add Comment

दुबईत एअर शो दरम्यान LCA तेजस विमान कोसळले, विंग कमांडर नमांश स्यालचा मृत्यू

दुबई : दुबई एअर शो दरम्यान शुक्रवार २१ नोव्हेंबर २०२५ रोजी भारताचे एलसीए तेजस विमान कोसळले. या अपघातात विंग

दुबईच्या एअर शो मध्ये कोसळले भारतीय विमान

दुबई : आंतरराष्ट्रीय 'एअर शो'मध्ये हवाई कसरती करत असताना भारताचे एलसीए तेजस विमान कोसळले. काही परदेशी

Bangladesh Earthquake : क्रिकेट सामन्यावर भूकंपाचा ब्रेक! ६ ठार, २०० जखमी, बांगलादेशात ५.७ रिश्टर स्केल भूकंपाचा कहर; १० मजली इमारत एका बाजूला झुकली

ढाका : बांगलादेशमध्ये आज, २१ नोव्हेंबर रोजी, सकाळी १० वाजून ८ मिनिटांनी ५.७ रिश्टर स्केलचा मोठा भूकंप आला. या

ऐतिहासिक! भारत आणि इस्त्राईलमध्ये मुक्त व्यापार करार, सर्व्हीस सेक्टरला होणार फायदा

तेल अवीवः तेल अवीवमध्ये भारत आणि इस्राईलचा संबंध घट्ट करणारी ऐतिहासिक घटना घडली आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच

नेपाळमध्ये पुन्हा पेटलं जेन झी चं आंदोलन

काठमांडू : नेपाळमध्ये पुन्हा जेन झी आंदोलन पेटलं आहे. देशातील तरुणाई पुन्हा रस्त्यावर उतरली आहे. परिस्थिती

लष्कर प्रमुखांचे विधान आणि पाकिस्तानचा उडाला थरकाप! म्हणाले, भारत कधीही घुसखोरी करू शकतो...

लाहोर: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे पाहायला मिळाले. भारताने