मुंबई : मासेमारीचा सिझन संपला असून पावसाळापूर्व कामात कोळी समाज गुंतला आहे. त्यामुळे माहिम भागातून भल्यामोठ्या क्रेनच्या साहाय्याने कोळी बांधवांनी समुद्रातून आपल्या बोटी काढून घेतल्या आहेत.

मुंबई : मासेमारीचा सिझन संपला असून पावसाळापूर्व कामात कोळी समाज गुंतला आहे. त्यामुळे माहिम भागातून भल्यामोठ्या क्रेनच्या साहाय्याने कोळी बांधवांनी समुद्रातून आपल्या बोटी काढून घेतल्या आहेत.
Copyright © 2023 All Rights Reserved Rane Prakashan Pvt. Ltd. | ONLINE MARATHI NEWS - Designed by Prahaar IT Team