मुंबई : मासेमारीचा सिझन संपला असून पावसाळापूर्व कामात कोळी समाज गुंतला आहे. त्यामुळे माहिम भागातून भल्यामोठ्या क्रेनच्या साहाय्याने कोळी बांधवांनी समुद्रातून आपल्या बोटी काढून घेतल्या आहेत.
![](https://prahaar.in/wp-content/uploads/2023/06/Mumbai-boats-1.jpg)
मुंबई : मासेमारीचा सिझन संपला असून पावसाळापूर्व कामात कोळी समाज गुंतला आहे. त्यामुळे माहिम भागातून भल्यामोठ्या क्रेनच्या साहाय्याने कोळी बांधवांनी समुद्रातून आपल्या बोटी काढून घेतल्या आहेत.