अमरावतीत कुपोषणामुळे ४ महिन्यांत २६९ बालकांचा मृत्यू

मेळघाट : अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गेल्या ४ महिन्यांत तब्बल २६९ बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झाल्याची चिंताजनक आकडेवारी उघडकीस आली आहे. याच काळात प्रसुतीदरम्यान ५ माता दगावल्याची माहिती मिळाली आहे.


अमरावतीतील मेळघाटाला मातामृत्यू आणि बालमृत्यूचा मोठा डाग लागला आहे आणि हे मृत्यू रोखण्यात प्रशासनाला अपयश येत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सरकार आता यावर काय उपाययोजना करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Comments
Add Comment

OBC Reservation: ओबीसी आरक्षण बचावासाठी बीडमध्ये दुसरी आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर: ओबीसी समाजाच्या आरक्षणामधली घुसखोरी थांबविली पाहीजे या साठी बीड मध्ये दुसरी आत्महत्या

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर ‘पानिपत’कार विश्वास पाटलांची निवड

पुणे: साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘पानिपत’कार

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये