अमरावतीत कुपोषणामुळे ४ महिन्यांत २६९ बालकांचा मृत्यू

मेळघाट : अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गेल्या ४ महिन्यांत तब्बल २६९ बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झाल्याची चिंताजनक आकडेवारी उघडकीस आली आहे. याच काळात प्रसुतीदरम्यान ५ माता दगावल्याची माहिती मिळाली आहे.


अमरावतीतील मेळघाटाला मातामृत्यू आणि बालमृत्यूचा मोठा डाग लागला आहे आणि हे मृत्यू रोखण्यात प्रशासनाला अपयश येत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सरकार आता यावर काय उपाययोजना करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये