मेळघाट : अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गेल्या ४ महिन्यांत तब्बल २६९ बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झाल्याची चिंताजनक आकडेवारी उघडकीस आली आहे. याच काळात प्रसुतीदरम्यान ५ माता दगावल्याची माहिती मिळाली आहे.
अमरावतीतील मेळघाटाला मातामृत्यू आणि बालमृत्यूचा मोठा डाग लागला आहे आणि हे मृत्यू रोखण्यात प्रशासनाला अपयश येत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सरकार आता यावर काय उपाययोजना करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
मनसे नेते प्रकाश महाजन यांची मागणी मुंबई : राज्य सरकारने (State Government) 'माझी लाडकी बहीण'…
अखेर विधान परिषदेच्या सभापतींना पत्र लिहून व्यक्त केली दिलगीरी; सभागृहातही दिलगिरी व्यक्त करण्याची तयारी मुंबई…
'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करणार मुख्यमंत्री…
मुंबई : विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान होणार आहे. त्या ११ जागांसाठी १२…
मुंबई : दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त (Ashadi Wari) राज्यभरातून लाखो वारकरी पंढरपूरकडे (Pandharpur) जातात. यंदाही १७…
हवामान विभागाने दिला अतिवृष्टीचा इशारा मुंबई : महाराष्ट्रासह (Maharashtra Rain) संपूर्ण देशभरात पावसाने चांगलीच हजेरी…