मुंबई : नव्या संसद भवनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. पंतप्रधान मोदींनी संसदेची इमारत स्वतःसाठी नाही बांधली. देशासाठीच बांधली आहे. पण एक ‘मातोश्री’ असताना ‘मातोश्री २’ महल बांधला आणि त्याच्या इंटेरिअरसाठी २५० कोटी रुपयांचा काळा पैसा खर्च केल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे.
आज झालेल्या पत्रकार परिषदेत उबाठा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवसेना ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विलीन करावी असा प्रस्ताव गेला असल्याचा खळबळजनक दावाही आमदार नितेश राणे यांनी केला आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूक ठाकरेंचे आमदार घड्याळ चिन्हावर लढविणार आहेत आणि त्याची तयारी संजय राऊत यांनी केल्याचे राणेंनी म्हटले आहे.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…