महाविकास आघाडीत फुट? प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा

  147

मुंबई : महाविकास आघाडीत फुट पडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं असतानाच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीत बरंच काही घडायचे असून आणखी दोन बॉम्ब फुटणार असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.


आंबेडकर म्हणाले, यापूर्वीच काँग्रेस मुंबई महापालिका निवडणुका आम्ही स्वतंत्र लढणार असल्याचे नाना पटोलेंनी स्पष्ट केले होते. आता यापुढेही आणखी बरेच काही घडणार आहे. तसेच दोन बॉम्ब फुटणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.


तसेच दोन बॉम्ब फुटल्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण स्थिर होणार आहे. त्याआधी महाविकास आघाडीमध्ये नवीन समीकरणं उभी राहणार आहेत. त्यामुळे लोकांनी वेट अॅंड वॉचची भूमिका घ्यावी, असेही ते म्हणाले.

Comments
Add Comment

सौर पंप शक्य नसल्यास पारंपरिक कृषी पंप देणार

भौगोलिक परिस्थितीनुसार निर्णय घेणार मुंबई : राज्य शासनाने सौर ऊर्जेवर आधारित कृषी पंप देण्यावर भर दिला आहे.

वाहतूकदारांच्या संपात ७० हजार वाहने सहभागी

नागरिकांसह आयात-निर्यातदारांना संपाचा मोठा फटका मुंबई : ई-चलन व वाहतूकदारावर लाभलेल्या इतर अनेक अन्यायकारक

मुंबईतील सर्व कबुतरखाने बंद करण्याचे निर्देश

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतरखान्यांमुळे श्वसन तसेच फुफ्फुसांचे आजार वाढले असून यात काही रहिवाशांचा

Nitesh Rane : “पिक्चर अभी बाकी हैं”, ‘तुम्हाला सांगून ठेवलेली उत्तर रेकॉर्ड करुन’ नंतर एकत्र…मंत्री नितेश राणेंचा हल्लाबोल

मुंबई : दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई

आरोग्यास अपायकारक तरीही मुंबई महापालिकेच्या हद्दीत ५१ कबुतरखाने पुन्हा सुरू

मनपाने मुंबईतील कबूतरखान्यांबाबत विशेष अभियान राबवावे – मंत्री उदय सामंत मुंबई : सध्या मुंबई महापालिकेच्या

शक्तीपीठ महामार्ग लोकांच्या विकासासाठी : मंत्री नितेश राणे

मुंबई : शक्तीपीठ महामार्ग हा लोकांच्या विकासासाठी आहे. या प्रकल्पासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी मी पालकमंत्री